सुविचार — विद्याधन आणि शक्ती यांची मनुष्याला आवश्यकता आहे त्यांची वृद्धी करणे हे प्रत्येकाची कर्तव्य आहे पण या साऱ्यांचा तो कशाप्रकारे उपयोग करतो याव… (लेखक: आचार्य जावडेकर)
सुविचार — उत्तम जमिनीची मशागत केली नाही तर तिची सुद्धा रान बनवून जाते (लेखक: प्लुटार्क)
सुविचार — शिक्षकास पूर्वी आचार्य म्हणत आचार्य म्हणजे आचारवान स्वतः आदर्श जीवन आचरण राष्ट्राकडून नाही तसेच करून घेणारा तो आचार्य अशा आचार्याच्या कर्तु… (लेखक: विनोबा भावे — जन्म: ११ सप्टेंबर १८९५ | निधन: १५ नोव्हेंबर १९८२)
घटना - २ ऑगस्ट २००१ — पुल्लेला गोपीचंद — भारतीय बॅडमिंटन खेळाडू, यांना ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर.
घटना - २ ऑगस्ट १९७९ — रजनीकांत आरोळे — यांना मॅगसेसे पुरस्कार जाहीर केला.
जन्म - २ ऑगस्ट १८७६ — पिंगाली वेंकय्या — भारतीय राष्ट्रध्वज तिरंग्याचे रचनाकार (निधन: ४ जुलै १९६३)
सुविचार — विद्याधन आणि शक्ती यांची मनुष्याला आवश्यकता आहे त्यांची वृद्धी करणे हे प्रत्येकाची कर्तव्य आहे पण या साऱ्यांचा तो कशाप्रकारे उपयोग करतो याव… (लेखक: आचार्य जावडेकर)
सुविचार — उत्तम जमिनीची मशागत केली नाही तर तिची सुद्धा रान बनवून जाते (लेखक: प्लुटार्क)
सुविचार — शिक्षकास पूर्वी आचार्य म्हणत आचार्य म्हणजे आचारवान स्वतः आदर्श जीवन आचरण राष्ट्राकडून नाही तसेच करून घेणारा तो आचार्य अशा आचार्याच्या कर्तु… (लेखक: विनोबा भावे — जन्म: ११ सप्टेंबर १८९५ | निधन: १५ नोव्हेंबर १९८२)
घटना - २ ऑगस्ट २००१ — पुल्लेला गोपीचंद — भारतीय बॅडमिंटन खेळाडू, यांना ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर.
घटना - २ ऑगस्ट १९७९ — रजनीकांत आरोळे — यांना मॅगसेसे पुरस्कार जाहीर केला.
जन्म - २ ऑगस्ट १८७६ — पिंगाली वेंकय्या — भारतीय राष्ट्रध्वज तिरंग्याचे रचनाकार (निधन: ४ जुलै १९६३)
१९३५:— वॅलेस कॅरोथर्स या शास्त्रज्ञाने नायलॉनचा शोध लावला.
१९२८:— डॉ. सी. व्ही. रामन यांनी भौतिकशास्त्रातील लावलेल्या शोधला रामन इफेक्ट असे नाव देण्यात आले. यामुळे हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणुन साजरा करण्यात येतो.
जन्म
१९४४:रवींद्र जैन— भारतीय संगीतकार आणि दिग्दर्शक — पद्मश्री
(निधन: ९ ऑक्टोबर २०१५
)
१९२७:कृष्णकांत— भारताचे १० वे उपराष्ट्रपती
(निधन: २७ जुलै २००२
)
निधन
१९६३:राजेन्द्र प्रसाद— भारताचे पहिले राष्ट्रपती — भारतरत्न
(जन्म: ३ डिसेंबर १८८४
)