ठळक गोष्टी
-
सुविचार — जे शक्तिशाली असून सुद्धा क्षमा करतात आणि दरिद्र्य असूनही दान करतात असे पुरुष स्वर्गाच्या ही वर असतात (लेखक: भगवान महावीर)
-
निधन - १९ मे २००८ — विजय तेंडुलकर — भारतीय नाटककार, लेखक, पत्रकार व साहित्यिक — पद्म भूषण, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (जन्म: ६ जानेवारी १९२८)
-
सुविचार — मन प्रकाशित करा जग प्रकाशमय होईल (लेखक: भगवान गौतम बुद्ध)
-
निधन - १९ मे २००४ — ई. के. नयनार — केरळचे ९वे मुख्यमंत्री (जन्म: ९ डिसेंबर १९१९)
-
सुविचार — क्रियेविना वाचाळता व्यर्थ आहे (लेखक: रामदास स्वामी)
-
घटना - १९ मे १७४३ — जीन पियरे क्रिस्टीन — यांनी सेंटीग्रॅड तापमान पातळी विकसित केली.
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
सुविचार — जे शक्तिशाली असून सुद्धा क्षमा करतात आणि दरिद्र्य असूनही दान करतात असे पुरुष स्वर्गाच्या ही वर असतात (लेखक: भगवान महावीर)
-
निधन - १९ मे २००८ — विजय तेंडुलकर — भारतीय नाटककार, लेखक, पत्रकार व साहित्यिक — पद्म भूषण, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (जन्म: ६ जानेवारी १९२८)
-
सुविचार — मन प्रकाशित करा जग प्रकाशमय होईल (लेखक: भगवान गौतम बुद्ध)
-
निधन - १९ मे २००४ — ई. के. नयनार — केरळचे ९वे मुख्यमंत्री (जन्म: ९ डिसेंबर १९१९)
-
सुविचार — क्रियेविना वाचाळता व्यर्थ आहे (लेखक: रामदास स्वामी)
-
घटना - १९ मे १७४३ — जीन पियरे क्रिस्टीन — यांनी सेंटीग्रॅड तापमान पातळी विकसित केली.
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
९ मे
-
१९९९: — अटलांटा ग्रांप्री नेमबाजी स्पर्धेत भारताच्या रुपी उन्नीकृष्णनने प्रोन गटात रौप्यपदक पटकाविले.
-
१९५५: — पश्चिम जर्मनी देशाचा नाटो (NATO) मधे प्रवेश.
-
१९३६: — इटलीने इथिओपिया देश बळकावला.
-
१९०४: — वाफेवर चालणारे सिटी ट्रुरो हे इंजिन १६० किमी ताशी पेक्षा जास्त वेगाने धावणारे यूरोपमधील पहिले इंजिन बनले.
-
१८७७: — पेरू देशाच्या किनारपट्टीवरील झालेल्या ८.८ तीव्रतेच्या भूकंपामुळे २५४१ लोक ठार झाले.
-
१८७४: — मुंबईत घोड्यांनी ओढल्या जाणाऱ्या ट्राम सुरू झाल्या.
-
१८८६: केशवराव मारुतराव जेधे — स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेते
-
१८६६: गोपाल कृष्ण गोखले — भारतीय थोर समाजसेवक
-
१५४०: महाराणा प्रताप — मेवाडचे महाराजा
-
१९९९: करमसीभाई जेठाभाई सोमय्या — उद्योगपती
-
१९५९: कर्मवीर भाऊराव पाटील — भारतीय शिक्षणतज्ज्ञ — पद्म भूषण