ठळक गोष्टी
-
सुविचार — ज्या झाडांना खळे लागतात त्याच झाडांना लोक दगडे मारतात निषफळ झाडांना कोणी दगड मारत नाही (लेखक: अज्ञात)
-
घटना - २ सप्टेंबर १९६० — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
-
सुविचार — समोर अंधार असला तरी त्या पलीकडे उजेड आहे हे लक्षात ठेवा (लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
-
घटना - २ सप्टेंबर १९३९ — दुसरे महायुद्ध जर्मनीने पोलंडमधील डांझिग शहर जिंकले.
-
सुविचार — जेव्हा तुमच्याकडील धनुष्य तुटेल व बांध देखील संपलेले असतील तेव्हा हृदयाने वापर करा (लेखक: एक चिनी म्हण)
-
निधन - २ सप्टेंबर २०२२ — टी. व्ही. शंकरनारायणन — भारतीय शास्त्रीय गायक — पद्मभूषण (जन्म: ७ मार्च १९४५)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
सुविचार — ज्या झाडांना खळे लागतात त्याच झाडांना लोक दगडे मारतात निषफळ झाडांना कोणी दगड मारत नाही (लेखक: अज्ञात)
-
घटना - २ सप्टेंबर १९६० — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
-
सुविचार — समोर अंधार असला तरी त्या पलीकडे उजेड आहे हे लक्षात ठेवा (लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
-
घटना - २ सप्टेंबर १९३९ — दुसरे महायुद्ध जर्मनीने पोलंडमधील डांझिग शहर जिंकले.
-
सुविचार — जेव्हा तुमच्याकडील धनुष्य तुटेल व बांध देखील संपलेले असतील तेव्हा हृदयाने वापर करा (लेखक: एक चिनी म्हण)
-
निधन - २ सप्टेंबर २०२२ — टी. व्ही. शंकरनारायणन — भारतीय शास्त्रीय गायक — पद्मभूषण (जन्म: ७ मार्च १९४५)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
९ मार्च
-
१९५९: — बार्बी या जगप्रसिद्ध बाहुलीच्या विक्रीस सुरूवात झाली.
-
१९४५: — दुसरे महायुद्ध - अमेरिकेच्या बी-२९ विमानांनी जपानच्या टोकियो शहरावर बॉम्बहल्ला केला. यात १ लाखाहुन अधिक लोक मृत्युमुखी पडले.
-
१९५६: शशी थरूर — केंद्रीय मंत्री व अर्थतज्ञ
-
१९५१: उस्ताद झाकीर हुसेन — प्रख्यात तबलावादक — पद्म भूषण, पद्मश्री
-
१९६९: होमी मोदी — उद्योगपती आणि प्रशासक
-
१६५०: संत तुकाराम