सुविचार — विचार केल्याशिवाय बुद्धीनिष्ठ जीवन नाही बुद्धीनिष्ठ जीवनाशिवाय आत्मसंशोधन नाही आत्मसंशोधनाशिवाय स्वाभिमान पूर्वक सुधारणा नाही आणि स्वाभिमान… (लेखक: गोपाळ गणेश आगरकर)
सुविचार — डोक्यावर जणू दुःखाचा मुकुट चढवून सुख मनुष्यापुढे उभे राहते जो सुखाचे स्वागत करतो त्याने दुःखाचे स्वागत केलेच पाहिजे (लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
घटना - १ मे २०१५ — दिनविशेष — दिनविशेष www.dinvishesh.com या संकेत स्थळाची सुरवात.
सुविचार — एखादे बीज खडकावर पडले तर योग्य परिस्थितीच्या अभावामुळे तेथे ते जीव धरू शकणार नाही तेथे त्याची जोपासना होणे शक्य नसते विचारबिजानाही हाच नियम… (लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
सुविचार — विचार केल्याशिवाय बुद्धीनिष्ठ जीवन नाही बुद्धीनिष्ठ जीवनाशिवाय आत्मसंशोधन नाही आत्मसंशोधनाशिवाय स्वाभिमान पूर्वक सुधारणा नाही आणि स्वाभिमान… (लेखक: गोपाळ गणेश आगरकर)
सुविचार — डोक्यावर जणू दुःखाचा मुकुट चढवून सुख मनुष्यापुढे उभे राहते जो सुखाचे स्वागत करतो त्याने दुःखाचे स्वागत केलेच पाहिजे (लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
घटना - १ मे २०१५ — दिनविशेष — दिनविशेष www.dinvishesh.com या संकेत स्थळाची सुरवात.
सुविचार — एखादे बीज खडकावर पडले तर योग्य परिस्थितीच्या अभावामुळे तेथे ते जीव धरू शकणार नाही तेथे त्याची जोपासना होणे शक्य नसते विचारबिजानाही हाच नियम… (लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
१९९२:— कवी आणि लेखक डॉ. हरिवंशराय बच्चन यांना नवी दिल्ली येथे के. के. बिर्ला प्रतिष्ठानद्वारा आयोजित समारंभात पहिला सरस्वती पुरस्कार उपराष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात आला.
१९९१:— युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष स्लोबोदान मिलोसोव्हिच यांच्याविरुद्ध राजधानी बेलग्रेड मधे प्रचंड निदर्शने.
१९५९:— बार्बी या जगप्रसिद्ध बाहुलीच्या विक्रीस सुरूवात झाली.
१९४५:— दुसरे महायुद्ध - अमेरिकेच्या बी-२९ विमानांनी जपानच्या टोकियो शहरावर बॉम्बहल्ला केला. यात १ लाखाहुन अधिक लोक मृत्युमुखी पडले.
१७९६:— नेपोलियन बोनापार्ट यांनी पहिली बायको जोसेफिना शी लग्न केले.