ठळक गोष्टी
-
घटना - १५ जुलै १९९६ — पांडुरंग शास्त्री आठवले — यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
-
जन्म - १५ जुलै १९३५ — भगीरथ प्रसाद त्रिपाठी — भारतीय संस्कृत व्याकरणकार, भाषाशास्त्रज्ञ व योगी — पद्मश्री (निधन: ११ मे २०२२)
-
सुविचार — जेव्हा घरचाच माणूस मनुष्यशत्रुत्व करण्यासाठी बाहेर पडतो तेव्हा तो बाहेरच्या शत्रूपेक्षाही भयंकर असतो (लेखक: महर्षी पराशर)
-
घटना - १५ जुलै १९९७ — महेशचंद्र मेहता — यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
-
सुविचार — सामर्थ्य हे कळकळीच्या सेवेमधून निर्माण होते (लेखक: महात्मा गांधी)
-
सुविचार — मुंगी पाशी जा तिचा उद्योग शिका व शहाणे व्हा (लेखक: जुनी म्हण)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
घटना - १५ जुलै १९९६ — पांडुरंग शास्त्री आठवले — यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
-
जन्म - १५ जुलै १९३५ — भगीरथ प्रसाद त्रिपाठी — भारतीय संस्कृत व्याकरणकार, भाषाशास्त्रज्ञ व योगी — पद्मश्री (निधन: ११ मे २०२२)
-
सुविचार — जेव्हा घरचाच माणूस मनुष्यशत्रुत्व करण्यासाठी बाहेर पडतो तेव्हा तो बाहेरच्या शत्रूपेक्षाही भयंकर असतो (लेखक: महर्षी पराशर)
-
घटना - १५ जुलै १९९७ — महेशचंद्र मेहता — यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
-
सुविचार — सामर्थ्य हे कळकळीच्या सेवेमधून निर्माण होते (लेखक: महात्मा गांधी)
-
सुविचार — मुंगी पाशी जा तिचा उद्योग शिका व शहाणे व्हा (लेखक: जुनी म्हण)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
१८ जुलै
-
६४: रोम, इटली — भीषण आग लागुन जवळजवळ सगळे शहर भस्मसात झाले.
-
१९८०: रोहिणी-१ — भारतीय उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण.
-
१९७६: नादिया कोमानेसी — यांनी ऑलिम्पिक स्पर्धेतील जिम्नॅस्टिक्स खेळात पहिल्यांदा १० पैकी १० गुण मिळवले.
-
१९६८: इंटेल (Intel) — कंपनीची स्थापना.
-
१९२५: माइन काम्फ — ऍडॉल्फ हिटलर यांचे आत्मचरित्रात्मक पुस्तक प्रकाशित.
-
१८५७: मुंबई विद्यापीठा — स्थापना.
-
१८५२: इंग्लंड — देशात निवडणुकीत गुप्त मतदान करण्यास सुरूवात झाली.
-
१९१८: नेल्सन मंडेला — दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष, क्रांतिकारी — भारतरत्न, नोबेल पुरस्कार
-
२०१२: राजेश खन्ना — भारतीय सुप्रसिद्ध अभिनेते, राजकीय नेते — पद्म भूषण