सुविचार — उथळ विचारांची लोक नशिबावर भरवसा ठेवतात तर शहाणी व करारी माणसे कार्यकारभरावर विश्वास ठेवतात (लेखक: इमर्सन)
सुविचार — प्रत्येक अडचणीमध्ये संधीही दडलेली असते (लेखक: अल्बर्ट आईन्स्टाईन)
सुविचार — कोणत्याही कामाची चांगली तयारी केल्याशिवाय त्या कामाला आरंभ न करणे आणि सुरू केलेले काम प???र्ण करूनच हात वेगळे करणे हे बुद्धीचे पहिले लक्षण… (लेखक: विनोबा भावे — जन्म: ११ सप्टेंबर १८९५ | निधन: १५ नोव्हेंबर १९८२)
घटना - १७ जुलै १९४७ — मुंबई ते रेवस जलवाहतूक करणाऱ्या रामदास या फेरीबोटीला जलसमाधी मिळून सुमारे ७०० लोक मृत्युमुखी.
घटना - १७ जुलै १९९६ — चेन्नई — मद्रास म्हणून ओळखल्या जाणार्या शहराचे अधिकृतपणे चेन्नई असे नामकरण करण्यात आले
जन्म - १७ जुलै १९२१ — लुई लाचेनल — अन्नपूर्णा १ शिखर पहिल्यांदा मॉरिस हेर्झॉग यांच्यासोबत सर करणारे फ्रेंच गिर्यारोहक (निधन: २५ नोव्हेंबर १९५५)
सुविचार — उथळ विचारांची लोक नशिबावर भरवसा ठेवतात तर शहाणी व करारी माणसे कार्यकारभरावर विश्वास ठेवतात (लेखक: इमर्सन)
सुविचार — प्रत्येक अडचणीमध्ये संधीही दडलेली असते (लेखक: अल्बर्ट आईन्स्टाईन)
सुविचार — कोणत्याही कामाची चांगली तयारी केल्याशिवाय त्या कामाला आरंभ न करणे आणि सुरू केलेले काम प???र्ण करूनच हात वेगळे करणे हे बुद्धीचे पहिले लक्षण… (लेखक: विनोबा भावे — जन्म: ११ सप्टेंबर १८९५ | निधन: १५ नोव्हेंबर १९८२)
घटना - १७ जुलै १९४७ — मुंबई ते रेवस जलवाहतूक करणाऱ्या रामदास या फेरीबोटीला जलसमाधी मिळून सुमारे ७०० लोक मृत्युमुखी.
घटना - १७ जुलै १९९६ — चेन्नई — मद्रास म्हणून ओळखल्या जाणार्या शहराचे अधिकृतपणे चेन्नई असे नामकरण करण्यात आले
जन्म - १७ जुलै १९२१ — लुई लाचेनल — अन्नपूर्णा १ शिखर पहिल्यांदा मॉरिस हेर्झॉग यांच्यासोबत सर करणारे फ्रेंच गिर्यारोहक (निधन: २५ नोव्हेंबर १९५५)