सुविचार — सर्व जगाला विसरून मनाची शक्ती दृढपणे स्थिर करणे यालाच एकाग्रता म्हणतात मन एकाग्र झाल्यावर अशक्य असे एकही काम नाही एकाग्रता मानवाला यशस्वी क… (लेखक: यदुनाथ थत्ते — जन्म: ५ ऑक्टोबर १९२२ | निधन: १० मे १९९८)
सुविचार — अपयश म्हणजे आपला दोष नव्हे योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत अनेक अपयशातून यशाची निर्मिती होते (लेखक: यदुनाथ थत्ते — जन्म: ५ ऑक्टोबर १९२२ | निधन: १० मे १९९८)
सुविचार — सर्व जगाला विसरून मनाची शक्ती दृढपणे स्थिर करणे यालाच एकाग्रता म्हणतात मन एकाग्र झाल्यावर अशक्य असे एकही काम नाही एकाग्रता मानवाला यशस्वी क… (लेखक: यदुनाथ थत्ते — जन्म: ५ ऑक्टोबर १९२२ | निधन: १० मे १९९८)
सुविचार — अपयश म्हणजे आपला दोष नव्हे योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत अनेक अपयशातून यशाची निर्मिती होते (लेखक: यदुनाथ थत्ते — जन्म: ५ ऑक्टोबर १९२२ | निधन: १० मे १९९८)
२०२२:थॉमस कप— भारत पहिल्यांदा थॉमस कप बँडमिन स्पर्धेमध्ये चॅम्पियन बनला.
२०२२:राजीव कुमार— भारताचे २५वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला.
२०००:— दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील मंडीपुरा येथे अतिरेक्यांनी पेरलेल्या भूसुरुंगाच्या स्फोटात जम्मू - काश्मीरचे ऊर्जा राज्यमंत्री गुलाम हसन बट यांच्यासह ५ लोकांचे निधन.
१९६१:— पुण्याच्या चतुशृंगी वीजकेंद्रात प्रचंड स्फोट होऊन ९ लोकांचे निधन.
१९६०:स्पुतनिक ४— सोव्हिएत युनियनने स्पुतनिक ४चे प्रक्षेपण केले.
१९५८:स्पुतनिक ३— सोव्हिएत युनियनने स्पुतनिक ३चे प्रक्षेपण केले.