ठळक गोष्टी
  • निधन - २५ मार्च १९४० — रजनीकांत बर्दोलोई — आसामी कादंबरीकार (जन्म: ११ डिसेंबर १८६७)
  • सुविचार — जीवन म्हणजे संस्कार संचय (लेखक: अज्ञात)
  • सुविचार — जो मनुष्य मनात फाळलेल्या क्रोधाला एखाद्या वेगवान रथाला रोखल्याप्रमाणे त्वरित आवर घालतो त्यालाच मी खरा सार्थी मानतो (लेखक: भगवान गौतम बुद्ध)
  • घटना - २५ मार्च १९२९ — लाहोर काँग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन सुरू झाले.
  • सुविचार — प्रत्येक जण महान ठरू शकतो कारण प्रत्येक सन सेवा करू शकतो (लेखक: मार्टिन ल्युथर किंग)
  • जन्म - २५ मार्च १८६७ — गस्टन बोरग्लम — माऊंट रशमोअरचे शिल्पकार (निधन: ६ मार्च १९४१)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

१५ मे जन्म

  • १९८५: तथागत मुखर्जी
  • १९६७: माधुरी दीक्षित
  • १९५१: फ्रँक विल्झेक,
  • १९३५: आर्यदान मुहम्मद (निधन: २५ सप्टेंबर २०२२ )
  • १९३१: सुखदेव सिंग कांग (निधन: १२ ऑक्टोबर २०१२ )
  • १९१५: पॉल सॅम्युएलसन (निधन: १३ डिसेंबर २००९ )
  • १९०७: सुखदेव थापर (निधन: २३ मार्च १९३१ )
  • १८५९: पियरे क्युरी (निधन: १९ एप्रिल १९०६ )
  • १८१७: देबेन्द्रनाथ टागोर (निधन: १९ जानेवारी १९०५ )