घटना - १५ जून १९९३ — संपूर्ण देशी बनावटीच्या सहा अर्जुन रणगाड्यांची पहिली तुकडी लष्कराकडे सुपूर्द करण्यात आली.
घटना - १५ जून २००१ — विजयालक्ष्मी सुब्रह्मण्यम — यांनी राष्ट्रीय अ बुद्धिबळ स्पर्धा विक्रमी पाचव्यांदा जिंकली.
सुविचार — आई असेपर्यंत तिची किंमत वाटत नाही पण ती गेल्यावर मग जगात कशाचीच किंमत वाटत नाही (लेखक: आचार्य अत्रे — जन्म: १३ ऑगस्ट १८९८ | निधन: १३ जून १९६९)
सुविचार — संकटे टाळणे म्हणजे एक प्रकारे आव्हानापासून पळ काढणे सोय आयुष्य जगायचे असेल तर ते धाडसानेच जगले पाहिजे (लेखक: हेलन केलर — जन्म: २७ जून १८८० | निधन: १ जून १९६८)
घटना - १५ जून १९९३ — संपूर्ण देशी बनावटीच्या सहा अर्जुन रणगाड्यांची पहिली तुकडी लष्कराकडे सुपूर्द करण्यात आली.
घटना - १५ जून २००१ — विजयालक्ष्मी सुब्रह्मण्यम — यांनी राष्ट्रीय अ बुद्धिबळ स्पर्धा विक्रमी पाचव्यांदा जिंकली.
सुविचार — आई असेपर्यंत तिची किंमत वाटत नाही पण ती गेल्यावर मग जगात कशाचीच किंमत वाटत नाही (लेखक: आचार्य अत्रे — जन्म: १३ ऑगस्ट १८९८ | निधन: १३ जून १९६९)
सुविचार — संकटे टाळणे म्हणजे एक प्रकारे आव्हानापासून पळ काढणे सोय आयुष्य जगायचे असेल तर ते धाडसानेच जगले पाहिजे (लेखक: हेलन केलर — जन्म: २७ जून १८८० | निधन: १ जून १९६८)
२०२२:थॉमस कप— भारत पहिल्यांदा थॉमस कप बँडमिन स्पर्धेमध्ये चॅम्पियन बनला.
२०२२:राजीव कुमार— भारताचे २५वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला.
२०००:— दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील मंडीपुरा येथे अतिरेक्यांनी पेरलेल्या भूसुरुंगाच्या स्फोटात जम्मू - काश्मीरचे ऊर्जा राज्यमंत्री गुलाम हसन बट यांच्यासह ५ लोकांचे निधन.
१९६१:— पुण्याच्या चतुशृंगी वीजकेंद्रात प्रचंड स्फोट होऊन ९ लोकांचे निधन.
१९६०:स्पुतनिक ४— सोव्हिएत युनियनने स्पुतनिक ४चे प्रक्षेपण केले.
१९५८:स्पुतनिक ३— सोव्हिएत युनियनने स्पुतनिक ३चे प्रक्षेपण केले.