घटना - ४ मे १९९२ — संगीतकार भूपेन हजारिका यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला.
घटना - ४ मे १९९५ — महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने बॉम्बे हे नाव बदलून मुंबई असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला.
सुविचार — माझा हिंसेला विरोध आहे कारण हिंसेमुळे इष्ट गोष्टी घडतात असे भाषेत असले तरी त्या तात्पुरत्या टिकतात हिंसेचे दुष्परिणाम कायमस्वरूपी असतात (लेखक: अज्ञात)
सुविचार — आपण जोपर्यंत अंतकरणातील घाण काढून टाकत नाही तोपर्यंत प्रार्थना करण्याचा आपल्याला हक्क नाही (लेखक: महात्मा गांधी)
घटना - ४ मे १९९२ — संगीतकार भूपेन हजारिका यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला.
घटना - ४ मे १९९५ — महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने बॉम्बे हे नाव बदलून मुंबई असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला.
सुविचार — माझा हिंसेला विरोध आहे कारण हिंसेमुळे इष्ट गोष्टी घडतात असे भाषेत असले तरी त्या तात्पुरत्या टिकतात हिंसेचे दुष्परिणाम कायमस्वरूपी असतात (लेखक: अज्ञात)
सुविचार — आपण जोपर्यंत अंतकरणातील घाण काढून टाकत नाही तोपर्यंत प्रार्थना करण्याचा आपल्याला हक्क नाही (लेखक: महात्मा गांधी)
२०२२:— भारताने गहू निर्यातीवर तात्काळ बंदी घातली. उष्णतेच्या लाटेमुळे उत्पादन अंदाजापेक्षा कमी झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.
१९९७:इंदिरा गांधी भारतीय मिहिला विकास सहकारी साखर कारखाना— देशातील आणि महाराष्ट्रातील पहिल्या महिला सहकारी साखर कारखान्याची सुरुवात नोंदणी झाली.
१९६३:कुवेत— देशाचा संयुक्त राष्ट्रसंघात प्रवेश.
१९६०:एअर इंडिया— कंपनीची मुंबई ते न्यूयॉर्क विमानसेवा सुरू झाली.
१९५५:वॉर्सा करार— सोविएत रशिया, अल्बानिया, बल्गेरिया, झेकोस्लोव्हाकिया, हंगेरी, पोलंड, रुमानिया आणि पूर्व जर्मनी या कम्युनिस्ट राष्ट्रांचा वीस वर्षांचा परस्पर संरक्षणासाठीचा वॉर्सा करार पोलंडमधील वॉर्सा येथे झाला.
१८८९:नॅशनल सोसायटी फॉर द प्रिव्हेंशन ऑफ क्रुएल्टी टू चिल्ड्रन— लंडन सोसायटी फॉर द प्रिव्हेंशन ऑफ क्रुएल्टी टू चिल्ड्रन (London SPCC) चे नामकरण होऊन नॅशनल सोसायटी फॉर द प्रिव्हेंशन ऑफ क्रुएल्टी टू चिल्ड्रन ची स्थापना
१७९६:देवीची लस— इंग्लंडच्या जेम्स फिलीप या आठ वर्षाच्या मुलाला जगातील पहिली देवीची लस टोचण्यात आली.
जन्म
१९९८:तरुणी सचदेव— लोकप्रसिध्द पेय रसनाच्या जाहिरातीतील बालकलाकार
(निधन: १४ मे २०१२
)
१९८४:मार्क झुकरबर्ग— फेसबुकचे सहसंस्थापक
१९०९:वसंत शिंदे— विनोदसम्राट — कलागौरव पुरस्कार, चित्रभूषण पुरस्कार व बालगंधर्व पुरस्कार
(निधन: ४ जुलै १९९९
)
१६५७:छत्रपती संभाजी महाराज— मराठा साम्राज्याचे २रे छत्रपती
(निधन: ११ मार्च १६८९
)
निधन
२०१२:तरुणी सचदेव— लोकप्रसिध्द पेय रसनाच्या जाहिरातीतील बालकलाकार
(जन्म: १४ मे १९९८
)
१९९५:ख्रिश्चन बी. अँफिनसेन— अमेरिकन बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक — नोबेल पारितोषिक
(जन्म: २६ मार्च १९१६
)