जन्म - १६ ऑगस्ट १९७० — सैफ अली खान — भारतीय अभिनेता आणि निर्माता, हिंदी चित्रपटांतील विविध भूमिकांसाठी प्रसिद्ध — पद्मश्री
निधन - १६ ऑगस्ट २०१८ — अटल बिहारी वाजपेयी — भारतीय राजकारणी, कवी आणि भारताचे १० वे माजी पंतप्रधान
— भारतरत्न, पद्मविभूषण (जन्म: २५ डिसेंबर १९२४)
सुविचार — हातातल्या सुखाचा त्याग करून जो काल्पनिक सुखाच्या मागे लागतो त्याला मृगजळाप्रमाणे सुख कधीच प्राप्त होत नाही (लेखक: रामकृष्ण परमहंस — जन्म: १८ फेब्रुवारी १८३६ | निधन: १६ ऑगस्ट १८८६)
जन्म - १६ ऑगस्ट १९७० — सैफ अली खान — भारतीय अभिनेता आणि निर्माता, हिंदी चित्रपटांतील विविध भूमिकांसाठी प्रसिद्ध — पद्मश्री
निधन - १६ ऑगस्ट २०१८ — अटल बिहारी वाजपेयी — भारतीय राजकारणी, कवी आणि भारताचे १० वे माजी पंतप्रधान
— भारतरत्न, पद्मविभूषण (जन्म: २५ डिसेंबर १९२४)
सुविचार — हातातल्या सुखाचा त्याग करून जो काल्पनिक सुखाच्या मागे लागतो त्याला मृगजळाप्रमाणे सुख कधीच प्राप्त होत नाही (लेखक: रामकृष्ण परमहंस — जन्म: १८ फेब्रुवारी १८३६ | निधन: १६ ऑगस्ट १८८६)
२०२२:— भारताने गहू निर्यातीवर तात्काळ बंदी घातली. उष्णतेच्या लाटेमुळे उत्पादन अंदाजापेक्षा कमी झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.
१९९७:इंदिरा गांधी भारतीय मिहिला विकास सहकारी साखर कारखाना— देशातील आणि महाराष्ट्रातील पहिल्या महिला सहकारी साखर कारखान्याची सुरुवात नोंदणी झाली.
१९६३:कुवेत— देशाचा संयुक्त राष्ट्रसंघात प्रवेश.
१९६०:एअर इंडिया— कंपनीची मुंबई ते न्यूयॉर्क विमानसेवा सुरू झाली.
१९५५:वॉर्सा करार— सोविएत रशिया, अल्बानिया, बल्गेरिया, झेकोस्लोव्हाकिया, हंगेरी, पोलंड, रुमानिया आणि पूर्व जर्मनी या कम्युनिस्ट राष्ट्रांचा वीस वर्षांचा परस्पर संरक्षणासाठीचा वॉर्सा करार पोलंडमधील वॉर्सा येथे झाला.
१८८९:नॅशनल सोसायटी फॉर द प्रिव्हेंशन ऑफ क्रुएल्टी टू चिल्ड्रन— लंडन सोसायटी फॉर द प्रिव्हेंशन ऑफ क्रुएल्टी टू चिल्ड्रन (London SPCC) चे नामकरण होऊन नॅशनल सोसायटी फॉर द प्रिव्हेंशन ऑफ क्रुएल्टी टू चिल्ड्रन ची स्थापना
१७९६:देवीची लस— इंग्लंडच्या जेम्स फिलीप या आठ वर्षाच्या मुलाला जगातील पहिली देवीची लस टोचण्यात आली.