सुविचार — छोट्या छोट्या गोष्टीची महत्त्व ज्याला समजते तो माणूस असतो (लेखक: रस्किन)
घटना - २३ जून १९८५ — नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ, टोकियो — येथे दहशतवादी बॉम्बस्फोट.
सुविचार — माणसांमध्ये आपल्या मनाविषयी निष्ठा थोडी व अविष जास्त असतो निष्ठा ही आंतरिक बाब असेल तर आवेश हा बाह्य देखावा आहे त्यामुळे वाद-विवादाचा उपयोग… (लेखक: खलील जिब्रान — जन्म: ६ जानेवारी १८८३ | निधन: १० एप्रिल १९३१)
घटना - २३ जून १९९६ — शेखहसीना वाजेद — बांगलादेशचे पंतप्रधान.
घटना - २३ जून १८६८ — क्रिस्टोफर लॅथम शॉल्स — यांना टाईप-राइटरचे पेटंट मिळाले.
सुविचार — कोणताही महान कलाकार एखादी गोष्ट आहे तशी पाहत नसतो तर त्यात वेगळेपण शोधण्याचा प्रयत्न करतो. मात्र जेव्हा तो ही दृष्टी गमावतो तेव्हा तो कलाका… (लेखक: ऑस्कर विलडे)
सुविचार — छोट्या छोट्या गोष्टीची महत्त्व ज्याला समजते तो माणूस असतो (लेखक: रस्किन)
घटना - २३ जून १९८५ — नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ, टोकियो — येथे दहशतवादी बॉम्बस्फोट.
सुविचार — माणसांमध्ये आपल्या मनाविषयी निष्ठा थोडी व अविष जास्त असतो निष्ठा ही आंतरिक बाब असेल तर आवेश हा बाह्य देखावा आहे त्यामुळे वाद-विवादाचा उपयोग… (लेखक: खलील जिब्रान — जन्म: ६ जानेवारी १८८३ | निधन: १० एप्रिल १९३१)
घटना - २३ जून १९९६ — शेखहसीना वाजेद — बांगलादेशचे पंतप्रधान.
घटना - २३ जून १८६८ — क्रिस्टोफर लॅथम शॉल्स — यांना टाईप-राइटरचे पेटंट मिळाले.
सुविचार — कोणताही महान कलाकार एखादी गोष्ट आहे तशी पाहत नसतो तर त्यात वेगळेपण शोधण्याचा प्रयत्न करतो. मात्र जेव्हा तो ही दृष्टी गमावतो तेव्हा तो कलाका… (लेखक: ऑस्कर विलडे)
२००७:— रशियाने सगळ्यात मोठ्या बॉम्बची चाचणी केली. याचे नाव सगळ्या बॉम्बचा बाप असे ठेवण्यात आले आहे.
२००१:— वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतींमध्ये दहशतवाद्यांनी दोन प्रवासी विमाने घुसवून केलेल्या हल्ल्यात हजारो लोक मृत्युमुखी.
१९९७:— नासाचे मार्सग्लोबल सर्व्हेयर हे अंतराळयान मंगळावर पोहोचले.
१९७२:— नाट्यमंदार निर्मित आणि प्रा. मधुकर तोरडमल लिखित व दिग्दर्शित तरुण तुर्क, म्हातारे अर्क या नाटकाचा पहिला प्रयोग इचलकरंजी येथील डेक्कन स्पिनिंग मिलच्या गणेशोत्सवात झाला.
१९६५:— भारतीय सैन्याने लाहोर जवळील बुर्की गाव ताब्यात घेतले.
१९६१:— विश्व प्रकृती निधी (World Wildlife Fund) ची स्थापना.
१९४४:— दुसरे महायुद्ध - रॉयल एअर फोर्सने डार्मश्टाट शहरावर केलेल्या बॉम्बफेकीमुळे ११,५०० नागरिक ठार.
१९४२:— आझाद हिंद सेनेने जन गण मन राष्ट्रगीत म्हणून गायले.
१९४१:— अमेरिकेने पेंटागॉन बांधायला सुरुवात केली.
१९१९:— अमेरिकन सैन्याने होंडुरास ताब्यात घेतले.
१९०६:— म. गांधींनी द. आफ्रिकेत सत्याग्रह हा शब्द पहिल्यांदा वापरला.
१८९३:— स्वामी विवेकानंद यांनी जागतिक सर्वधर्म परिषदेसमोर आपले गाजलेले भाषण केले.
१७९२:— होप हिरा चोरला गेला.
१७७३:— बेंजामिन फ्रँकलिनने रुल्स बाय विच ए ग्रेट एम्पायर मे बी रिड्युस्ड टू ए स्मॉल वन हा निबंध प्रकाशित केला.
१२९७:— स्टर्लिंग ब्रिजच्या लढाईत स्कॉटिश सैन्याने इंग्लंडचा पराभव.
जन्म
१९१५:पुपुल जयकर— सामाजिक कार्यकर्त्या आणि भारतीय कला व संस्कृतीच्या पुरस्कर्त्या
(निधन: २९ मार्च १९९७
)
१८९५:विनोबा भावे— भूदान चळवळीचे प्रणेते — भारतरत्न, रॅमन मॅगसेसे पुरस्कार
(निधन: १५ नोव्हेंबर १९८२
)
निधन
१९८७:महादेवी वर्मा— हिंदी कवयित्री, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ — पद्म विभूषण, पद्म भूषण, ज्ञानपीठ पुरस्कार
(जन्म: २६ मार्च १९०७
)