सुविचार — आशा म्हणजे मानवी जीवनाचा मुख्य आधार होय (लेखक: प्लेटो)
सुविचार — माणसाची जगातील खरी श्रीमंती म्हणजे त्याने केलेली सतकृती (लेखक: खालील जिब्रान)
सुविचार — धैर्य हे प्रेमासारखेच असते त्याच्या जपूनुकीसाठी कायम आशेचे खतपाणी घालावे लागते (लेखक: नेपोलियन बोनापार्ट)
घटना - ७ ऑगस्ट १९८५ — जपानचे पहिले अंतराळवीर म्हणून ताकाओ दोई, मोमोरू मोहरी आणि चीकी मुकाई यांची निवड केली गेली.
निधन - ७ ऑगस्ट १९४१ — रबिन्द्रनाथ टागोर — भारतीय कवी, लेखक आणि तत्त्वज्ञ, साहित्याच्या क्षेत्रात जागतिक कीर्ती मिळवणारे पहिले आशियाई नोबेलविजेते
— नोबेल पुरस्कार, नाइटहूड (जन्म: ७ मे १८६१)
घटना - ७ ऑगस्ट १९४२ — दुसरे महायुद्ध प्रशांत महासागरातील ग्वाडेल कॅनाल येथे अमेरिकन सैन्य उतरले व दुसऱ्याया महायुद्धातील एक भीषण लढाई खेळली गेली. या घटनेतुनच जपानच्या माघारीस सुरुवात झाली.
सुविचार — आशा म्हणजे मानवी जीवनाचा मुख्य आधार होय (लेखक: प्लेटो)
सुविचार — माणसाची जगातील खरी श्रीमंती म्हणजे त्याने केलेली सतकृती (लेखक: खालील जिब्रान)
सुविचार — धैर्य हे प्रेमासारखेच असते त्याच्या जपूनुकीसाठी कायम आशेचे खतपाणी घालावे लागते (लेखक: नेपोलियन बोनापार्ट)
घटना - ७ ऑगस्ट १९८५ — जपानचे पहिले अंतराळवीर म्हणून ताकाओ दोई, मोमोरू मोहरी आणि चीकी मुकाई यांची निवड केली गेली.
निधन - ७ ऑगस्ट १९४१ — रबिन्द्रनाथ टागोर — भारतीय कवी, लेखक आणि तत्त्वज्ञ, साहित्याच्या क्षेत्रात जागतिक कीर्ती मिळवणारे पहिले आशियाई नोबेलविजेते
— नोबेल पुरस्कार, नाइटहूड (जन्म: ७ मे १८६१)
घटना - ७ ऑगस्ट १९४२ — दुसरे महायुद्ध प्रशांत महासागरातील ग्वाडेल कॅनाल येथे अमेरिकन सैन्य उतरले व दुसऱ्याया महायुद्धातील एक भीषण लढाई खेळली गेली. या घटनेतुनच जपानच्या माघारीस सुरुवात झाली.