सुविचार — हल्ला करणाऱ्या शत्रूस भिऊ नये पण स्तुती करणाऱ्या मित्रापासून सावध रहावे खरा मित्र कोण आहे हे ओळखायला शिकावे (लेखक: स्वातंत्र्यवीर सावरकर)
सुविचार — एखादा माणूस शूर धरीवाण ठरतो तो इतरांपेक्षा अधिक धैर्यवान असतो म्हणून नाही तर इतरांपेक्षा धैर्य अधिक काळ टिकवतो म्हणून (लेखक: राल्फ वालडो इमर्सन)
सुविचार — जीवन कधीही कठीण होऊ शकते: जीवन कधीही सोपे होऊ शकते. हे सर्व व्यक्ती स्वतःला जीवनाशी कसे जुळवून घेते यावर अवलंबून असते. (लेखक: मोरारजी देसाई — जन्म: २९ फेब्रुवारी १८९६ | निधन: १० एप्रिल १९९५)
घटना - ३ मे १९१३ — दादासाहेब फाळके यांचा राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय मूक चित्रपट प्रदर्शित झाला.
घटना - ३ मे १९३९ — नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली.
सुविचार — हल्ला करणाऱ्या शत्रूस भिऊ नये पण स्तुती करणाऱ्या मित्रापासून सावध रहावे खरा मित्र कोण आहे हे ओळखायला शिकावे (लेखक: स्वातंत्र्यवीर सावरकर)
सुविचार — एखादा माणूस शूर धरीवाण ठरतो तो इतरांपेक्षा अधिक धैर्यवान असतो म्हणून नाही तर इतरांपेक्षा धैर्य अधिक काळ टिकवतो म्हणून (लेखक: राल्फ वालडो इमर्सन)
सुविचार — जीवन कधीही कठीण होऊ शकते: जीवन कधीही सोपे होऊ शकते. हे सर्व व्यक्ती स्वतःला जीवनाशी कसे जुळवून घेते यावर अवलंबून असते. (लेखक: मोरारजी देसाई — जन्म: २९ फेब्रुवारी १८९६ | निधन: १० एप्रिल १९९५)
घटना - ३ मे १९१३ — दादासाहेब फाळके यांचा राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय मूक चित्रपट प्रदर्शित झाला.
घटना - ३ मे १९३९ — नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली.