सुविचार — हातातल्या सुखाचा त्याग करून जो काल्पनिक सुखाच्या मागे लागतो त्याला मृगजळाप्रमाणे सुख कधीच प्राप्त होत नाही (लेखक: रामकृष्ण परमहंस — जन्म: १८ फेब्रुवारी १८३६ | निधन: १६ ऑगस्ट १८८६)
सुविचार — हातातल्या सुखाचा त्याग करून जो काल्पनिक सुखाच्या मागे लागतो त्याला मृगजळाप्रमाणे सुख कधीच प्राप्त होत नाही (लेखक: रामकृष्ण परमहंस — जन्म: १८ फेब्रुवारी १८३६ | निधन: १६ ऑगस्ट १८८६)
२०१६:— आयपीएस ए. के. धस्माना यांची रॉ च्या प्रमुखपदी तर राजीव जैन यांची आयबी च्या प्रमुख पदी निवड करण्यात आली.
१९७०:— जयंतीलाल छोटालाल शहा यांनी भारताचे १३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९४१:— दुसरे महायुद्ध जपानी फौजांचे उत्तर बोर्निओ येथे आगमन.
१९२८:— भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी ब्रिटिश पोलिस ऑफिसर जेम्स साँडर्स याची लाहोर येथे हत्या केली.
१९२७:— हिन्दुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचे क्रांतिकारक राजेन्द्र नाथ लाहिरी यांना ब्रिटिश सरकारने निर्धारित तारखेच्या दोन दिवस आधीच गोंडा तुरुंगात फाशी दिले.