सुविचार — मनुष्याचा गौरव त्याच्या विचारांमध्ये असतो म्हणूनच योग्य वर्तणुकीची खरी व्याख्या चांगल्या विचारातच असते (लेखक: ब्लेस पास्कल — जन्म: १९ जून १६२३ | निधन: १९ ऑगस्ट १६६२)
घटना - १९ जून १६७६ — मराठा साम्राज्य — शिवाजी महाराजांनी प्श्चात्त्पादग्ध सरनोबत नेताजी पालकर यांना विधीपूर्वक शुद्ध करून हिंदू धर्मात पुन्हा समाविष्ट केले.
घटना - १९ जून १९८९ — ई. एस. वेंकटरामय्या — भारताचे १९ वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला.
सुविचार — मनुष्याचा गौरव त्याच्या विचारांमध्ये असतो म्हणूनच योग्य वर्तणुकीची खरी व्याख्या चांगल्या विचारातच असते (लेखक: ब्लेस पास्कल — जन्म: १९ जून १६२३ | निधन: १९ ऑगस्ट १६६२)
घटना - १९ जून १६७६ — मराठा साम्राज्य — शिवाजी महाराजांनी प्श्चात्त्पादग्ध सरनोबत नेताजी पालकर यांना विधीपूर्वक शुद्ध करून हिंदू धर्मात पुन्हा समाविष्ट केले.
घटना - १९ जून १९८९ — ई. एस. वेंकटरामय्या — भारताचे १९ वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला.
२०२२:नेताजी सुभाषचंद्र बोस— यांच्या २८ फूट उंच, इंडिया गेट, दिल्ली येथील पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावरण केले.
१९५४:साऊथ इस्ट एशिया ट्रिटी ऑर्गनायझेशन (SEATO)— स्थापना.
जन्म
१९३३:आशा भोसले— जगप्रसिद्ध पार्श्वगायिका — पद्म विभूषण, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार
(निधन: १२ एप्रिल २०२६
)
१९२६:भूपेन हजारिका— भारतीय संगीतकार व गायक — भारतरत्न, पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार
(निधन: ५ नोव्हेंबर २०११
)
निधन
२०२२:कमल नारायण सिंग— भारताचे २२वे सरन्यायाधीश
(जन्म: १३ डिसेंबर १९२६
)
१९८१:हिदेकी युकावा— जर्मन भौतिकशास्त्रज्ञ — नोबेल पुरस्कार
१९६०:फिरोझ गांधी— इंदिरा गांधी यांचे पती, पत्रकार व राजकारणी
(जन्म: १२ सप्टेंबर १९१२
)