ठळक गोष्टी
  • निधन - १९ मार्च १९७८ — एम. ए. अय्यंगार — भारतीय वकील आणि राजकारणी (जन्म: ४ फेब्रुवारी १८९१)
  • सुविचार — जन्माला येणारे प्रत्येक मूल हाच संदेश घेऊन येते की ईश्वराला मानवावर विश्वास आहे (लेखक: रवींद्रनाथ टागोर)
  • जन्म - १९ मार्च १९२४ — फकीर चंद कोहली — भारतीय उद्योजक, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे संस्थापक — पद्म विभूषण (निधन: २६ नोव्हेंबर २०२०)
  • सुविचार — आशा म्हणजे मानवी जीवनाचा मुख्य आधार होय (लेखक: प्लेटो)
  • सुविचार — जे मुलांच्या मनाची मेंदूची व मनगटाची मजबुती करेल तेच खरे साहित्य (लेखक: डॉ पंजाबराव देशमुख)
  • घटना - १९ मार्च १८४८ — लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांच्या शतपत्रांपैकी पहिले पत्र मुंबईच्या प्रभाकर या वृत्तपत्रात प्रसिध्द झाले.
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

२९ सप्टेंबर

घटना

  • २०२२: गर्भपात कायदा, भारत
  • २००८: २००८ मोठी मंदी

जन्म

  • १९४७: एस. एच. कपाडिया (निधन: ४ जानेवारी २०१६ )
  • १९२८: ब्रजेश मिश्रा (निधन: २८ सप्टेंबर २०१२ )
  • १९०१: एनरिको फर्मी (निधन: २८ नोव्हेंबर १९५४ )

निधन

  • २०१७: टॉम अल्टर (जन्म: २२ जून १९५० )
  • २०१३: एस. एन. गोयंका (जन्म: २९ जानेवारी १९२४ )