सुविचार — एखादं काम करण्याची जेव्हा मनापासून ओढ लागते तेव्हा ते काम हे केवळ एक कर्तव्य न राहता इच्छापूर्तीचे समाधान देणारे आनंद विधान बनते (लेखक: जॉर्ज ग्रेटर)
सुविचार — सहनशीलता ही कटू गोष्ट असली तरी तिचे फळ मधुर असते (लेखक: रसेल)
घटना - ३ मे १९३९ — नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली.
जन्म - ३ मे १९५९ — उमा भारती — भाजपाच्या जेष्ठ नेत्या
सुविचार — माणसाचे महत्त्व त्याच्या कृतीवर अवलंबून आहे त्याने काय केले तो काय करू शकतो याहून अधिक महत्त्व कशालाच नाही (लेखक: महात्मा गांधी)
सुविचार — एखादं काम करण्याची जेव्हा मनापासून ओढ लागते तेव्हा ते काम हे केवळ एक कर्तव्य न राहता इच्छापूर्तीचे समाधान देणारे आनंद विधान बनते (लेखक: जॉर्ज ग्रेटर)
सुविचार — सहनशीलता ही कटू गोष्ट असली तरी तिचे फळ मधुर असते (लेखक: रसेल)
घटना - ३ मे १९३९ — नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली.
जन्म - ३ मे १९५९ — उमा भारती — भाजपाच्या जेष्ठ नेत्या
सुविचार — माणसाचे महत्त्व त्याच्या कृतीवर अवलंबून आहे त्याने काय केले तो काय करू शकतो याहून अधिक महत्त्व कशालाच नाही (लेखक: महात्मा गांधी)