ठळक गोष्टी
  • सुविचार — जे भीतीपोटी देवाची पूजा करतात ते लोक सैतान आला तर त्याची ही पूजा करतील (लेखक: टी फुलर)
  • घटना - १० ऑगस्ट १७४१ — त्रावणकोरचे राजा मार्तंड वर्मायांनी डच ईस्ट इंडिया कंपनीचा पराभव केला आण भारतातील डच वसाहतवादी राजवटीचा अंत घडवून आणला.
  • सुविचार — प्रेमात उष्णता जितकी जास्त तितके ते लवकर थंड होते (लेखक: जॉन हेउड)
  • घटना - १० ऑगस्ट १६७५ — रॉयल ग्रीनविच लॅब्रेटोरी, लंडन, इंग्लंड — पायाभरणी झाली.
  • १० ऑगस्ट विशेष दिन — आंतरराष्ट्रीय बायो डीझेल दिन
  • जन्म - १० ऑगस्ट १८५५ — उस्ताद अल्लादियाँ खान — जयपूर-अत्रौली घराण्याचे संस्थापक, गान सम्राट (निधन: १६ मार्च १९४६)
  • सुविचार — शीला शिवाय जर शिकले सवरलेले लोक निर्माण होऊ लागले तर त्यांच्या शिक्षणातच समाजाचा व राष्ट्राचा नाश आहे (लेखक: अज्ञात)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

१७ डिसेंबर निधन

  • २०१९: श्रीराम लागू (जन्म: १६ नोव्हेंबर १९२७ )
  • २०१०: देवदत्त दाभोळकर (जन्म: २३ सप्टेंबर १९१९ )
  • २००२: आयदेउ हँडिक (जन्म: १९२७ )
  • २०००: जाल पारडीवाला
  • १९८५: मधुसूदन कालेलकर (जन्म: २२ मार्च १९२४ )
  • १९६५: के. एस. थिमय्या (जन्म: ३० मार्च १९०६ )
  • १९५९: डॉ. भोगराजू पट्टाभी सीतारामय्या (जन्म: २४ डिसेंबर १८८० )
  • १९५६: पं. शंकरराव व्यास (जन्म: २३ जानेवारी १८९८ )
  • १९३८: चारुचंद्र बंदोपाध्याय (जन्म: ११ ऑक्टोबर १८७६ )
  • १९३३: थुबटेन ग्यात्सो (जन्म: १२ फेब्रुवारी १८७६ )
  • १९२७: राजेन्द्र नाथ लाहिरी (जन्म: २३ जून १९०१ )
  • १९०७: लॉर्ड केल्व्हिन (जन्म: २६ जून १८२४ )
  • १८९१: जोसे मारिया इग्लेसियस (जन्म: ५ जानेवारी १८२३ )
  • १७४०: चिमाजी अप्पा
  • १२७३: रूमी (जन्म: ३० सप्टेंबर १२०७ )