ठळक गोष्टी
-
घटना - ४ मे १७९९ — श्रीरंगपट्टणमच्या लढाईत टिपू सुलतान ब्रिटिशांकडून मारला गेला.
-
सुविचार — ज्ञानाचा आभास म्हणजे शिक्षण नव्हे अज्ञान होय (लेखक: अज्ञात)
-
सुविचार — सुखाला सोबत लागते पण दुःखाला एकटेपणानेच जगावे लागते (लेखक: डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन)
-
४ मे विशेष दिन — आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन
-
घटना - ४ मे १९९६ — जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताला ६ तर एन. कुंजुराणीदेवीला दोन रौप्यपदके मिळाली.
-
घटना - ४ मे १९९२ — संगीतकार भूपेन हजारिका यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला.
-
सुविचार — स्वतः मधल्या त्रुटीकडे आपण नेहमी काना डोळा करत असतो त्यामुळे सुखांची पुनरावृत्ती होत राहते (लेखक: गिर ओल्ड)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
घटना - ४ मे १७९९ — श्रीरंगपट्टणमच्या लढाईत टिपू सुलतान ब्रिटिशांकडून मारला गेला.
-
सुविचार — ज्ञानाचा आभास म्हणजे शिक्षण नव्हे अज्ञान होय (लेखक: अज्ञात)
-
सुविचार — सुखाला सोबत लागते पण दुःखाला एकटेपणानेच जगावे लागते (लेखक: डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन)
-
४ मे विशेष दिन — आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन
-
घटना - ४ मे १९९६ — जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताला ६ तर एन. कुंजुराणीदेवीला दोन रौप्यपदके मिळाली.
-
घटना - ४ मे १९९२ — संगीतकार भूपेन हजारिका यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला.
-
सुविचार — स्वतः मधल्या त्रुटीकडे आपण नेहमी काना डोळा करत असतो त्यामुळे सुखांची पुनरावृत्ती होत राहते (लेखक: गिर ओल्ड)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
२७ मे
-
२०२२: — भारतातील लडाखमध्ये २६ सैनिकांना घेऊन जाणारे वाहन श्योक नदीत कोसळले आणि त्यात ७ सैनिकांचे निधन.
-
२०१६: हिरोशिमा पीस मेमोरियल पार्क — आणि हिबाकुशाला भेट देणारे बराक ओबामा अमेरिकेचे पहिले राष्ट्रपती आहेत.
-
१९९९: — अमेरिकेचे डिस्कव्हरी हे अंतराळयान नव्या अंतराळस्थानकाकडे झेपावले.
-
१९९८: ग्रँड प्रिन्सेस — या जगातल्या (त्याकाळच्या) सर्वात मोठ्या व सर्वात महागड्या जहाजाने आपल्या पहिल्या सफरीला सुरुवात केली.
-
१९५१: तारापोरवाला मत्स्यालय, मुंबई — सुरू झाले.
-
१९४१: दुसरे महायुद्ध — अमेरिका देशात आणीबाणी जाहीर.
-
१९३०: ख्रायसलर सेंटर, न्यूयॉर्क — या त्याकाळातील सर्वात उंच (३१९ मीटर - १०४६ फूट) इमारतीचे उदघाटन झाले.
-
१९०६: महाराष्ट्र साहित्य परिषद — स्थापना.
-
१८८३: अलेक्झांडर (तिसरा) — रशियाचा झार बनला.
-
१९७५: मायकेल हसी — ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू
-
१९५७: नितीन गडकरी — भारतीय वकील आणि राजकारणी
-
१९२८: बिपन चंद्र — भारतीय इतिहासकार
-
१९८६: अजोय मुखर्जी — पश्चिम बंगालचे ४थे मुख्यमंत्री — पद्म विभूषण
-
१९६४: पं. जवाहरलाल नेहरू — भारताचे पहिले पंतप्रधान — भारतरत्न
-
१९३५: रमाबाई भीमराव आंबेडकर — डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी