ठळक गोष्टी
  • सुविचार — स्वातंत्र्य म्हणजे स्वराचार नव्हे तर स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी होय (लेखक: साने गुरुजी)
  • घटना - १९ मार्च २००१ — वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज कोर्टनी वॉल्शने दक्षिण अफ्रिकेच्या जॅक्स कॅलिसला पायचीत करुन कसोटी सामन्यातील पाचशेवा बळी मिळविला. कसोटी सामन्यांत ५०० बळी मिळवणारा तो पहिला गोलंदाज बनला.
  • सुविचार — ज्यांना जास्त गोष्टीची हाव असते त्यांना प्रत्येक गोष्टीची कमतरता भासते (लेखक: होरेस)
  • सुविचार — तुम्हास एक वर्षाचा साठा करावयाचा असेल तर धान्य पेरा 100 वर्षाची बेगमी करायची असेल तर माणसे पेरा (लेखक: कर्मवीर भाऊराव पाटीलजन्म: २२ सप्टेंबर १८८७ | निधन: ९ मे १९५९)
  • घटना - १९ मार्च १८४८ — लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांच्या शतपत्रांपैकी पहिले पत्र मुंबईच्या प्रभाकर या वृत्तपत्रात प्रसिध्द झाले.
  • निधन - १९ मार्च १९८२ — आचार्य कॄपलानी — स्वातंत्र्यसेनानी, समाजवादी आणि पर्यावरणवादी (जन्म: ११ नोव्हेंबर १८८८)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

३० ऑगस्ट निधन

  • २०२२: मिखाईल गोर्बाचेव्ह (जन्म: २ मार्च १९३१ )
  • २०१५: एम. एम. कळबुर्गी (जन्म: २८ नोव्हेंबर १९३८ )
  • २०१४: बिपन चंद्र (जन्म: २७ मे १९२८ )
  • २००३: चार्ल्स ब्रॉन्सन (जन्म: ३ नोव्हेंबर १९२१ )
  • १९९८: नरुभाऊ लिमये (जन्म: ८ नोव्हेंबर १९०९ )
  • १९९४: शंकर गोपाळ तुळपुळे (जन्म: ५ फेब्रुवारी १९१४ )
  • १९८९: ग. वा. बेहेरे (जन्म: २४ सप्टेंबर १९२२ )
  • १९८१: जे. पी. नाईक (जन्म: ५ सप्टेंबर १९०७ )
  • १९८१: डेव्हिट वॅलेस (जन्म: १२ नोव्हेंबर १८८९ )
  • १९७६: मूळगावकर (जन्म: १४ नोव्हेंबर १९१८ )
  • १९६९: वासुदेव गोविंद मायदेव (जन्म: २६ जुलै १८९४ )
  • १९५७: हॅरोल्ड गॅटी (जन्म: ५ जानेवारी १९०३ )
  • १९४७: कवी बी (जन्म: १ जून १८७२ )
  • १९४०: सर जे. जे. थॉमसन (जन्म: १८ डिसेंबर १८५६ )
  • १९०६: हंस ऑअर (जन्म: २६ एप्रिल १८४७ )
  • १७७३: नारायणराव पेशवा (जन्म: १० ऑगस्ट १७५५ )
  • १६६४: गुरू हर क्रिशन (जन्म: ७ जुलै १६५६ )