सुविचार — स्वातंत्र्य म्हणजे स्वराचार नव्हे तर स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी होय (लेखक: साने गुरुजी)
घटना - १९ मार्च २००१ — वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज कोर्टनी वॉल्शने दक्षिण अफ्रिकेच्या जॅक्स कॅलिसला पायचीत करुन कसोटी सामन्यातील पाचशेवा बळी मिळविला. कसोटी सामन्यांत ५०० बळी मिळवणारा तो पहिला गोलंदाज बनला.
सुविचार — ज्यांना जास्त गोष्टीची हाव असते त्यांना प्रत्येक गोष्टीची कमतरता भासते (लेखक: होरेस)
सुविचार — स्वातंत्र्य म्हणजे स्वराचार नव्हे तर स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी होय (लेखक: साने गुरुजी)
घटना - १९ मार्च २००१ — वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज कोर्टनी वॉल्शने दक्षिण अफ्रिकेच्या जॅक्स कॅलिसला पायचीत करुन कसोटी सामन्यातील पाचशेवा बळी मिळविला. कसोटी सामन्यांत ५०० बळी मिळवणारा तो पहिला गोलंदाज बनला.
सुविचार — ज्यांना जास्त गोष्टीची हाव असते त्यांना प्रत्येक गोष्टीची कमतरता भासते (लेखक: होरेस)
१९६९:वासुदेव गोविंद मायदेव— कवी समाजसेवक
(जन्म: २६ जुलै १८९४
)
१९५७:हॅरोल्ड गॅटी— ऑस्ट्रेलियन नेव्हिगेटर आणि विली पोस्ट यांच्यासोबत सिंगल-इंजिन मोनोप्लेन विमानातून संपूर्ण जगाची परिक्रमा करणारे पहिले व्यक्ती
(जन्म: ५ जानेवारी १९०३
)