ठळक गोष्टी
  • सुविचार — मनुष्याची किंमत त्याच्या मतावर नसून आचरणावर असते (लेखक: महर्षी कर्वे)
  • निधन - १५ फेब्रुवारी १८६९ — मिर्झा गालिब — भारतीय उर्दू कवी (जन्म: २७ डिसेंबर १७९७)
  • सुविचार — छातीच्या पुढे बिंदी जाऊ लागली की समजावे आपल्या शरीरात रोग घर करीत आहे (लेखक: पं श्री दा सातवडेकर)
  • जन्म - १५ फेब्रुवारी १८२४ — राजेन्द्रलाल मित्रा — प्राच्यविद्या संशोधक, एशियाटिक सोसायटीचे पहिले अध्यक्ष (निधन: २६ जुलै १८९१)
  • सुविचार — ज्यांना स्वतःच काही करायचे नाही त्यांना मदत करण्यात अर्थ नाही ज्याला वर जायची इच्छाच नाही त्याला तुम्ही शिडीवर चढवू शकणार नाही (लेखक: अँड्रय़ू कर्णिगी)
  • घटना - १५ फेब्रुवारी १९३९ — काँग्रेसच्या अध्यक्षपदी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची निवड झाल्यावर मोठा पेचप्रसंग होऊन मतभेद झाले.
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

८ नोव्हेंबर जन्म

  • १९७६: ब्रेट ली
  • १९७४: मसाशी किशिमोतो
  • १९७०: टॉम एंडरसन
  • १९५३: नंद कुमार पटेल (निधन: २५ मे २०१३ )
  • १९२७: लालकृष्ण अडवाणी
  • १९२३: जॅक किल्बी (निधन: २० जून २००५ )
  • १९२०: सितारा देवी (निधन: २५ नोव्हेंबर २०१४ )
  • १९१९: पु. ल. देशपांडे (निधन: १२ जून २००० )
  • १९१७: कमल रणदिवे (निधन: ११ एप्रिल २००० )
  • १९०९: नरुभाऊ लिमये (निधन: ३० ऑगस्ट १९९८ )
  • १९०८: राजा राव (निधन: ८ जुलै २००६ )
  • १८६६: हर्बर्ट ऑस्टिन (निधन: २३ मे १९४१ )
  • १८३१: रॉबर्ट बुलवेर-लिटन (निधन: २४ नोव्हेंबर १८९१ )
  • १६५६: एडमंड हॅले (निधन: १४ जानेवारी १७४२ )