घटना - १८ सप्टेंबर २०१६ — उरी आतंकी हल्ला — जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी गटाने केलेल्या भारतातील जम्मू आणि काश्मीरमधील उरी हल्ल्यात भारतीय लष्कराचे १९ जवानांचे निधन.
सुविचार — ज्याचे बळ त्याचा कार्ड आणि ज्याचा काळ त्याचा न्याय अर्थात काळाच्या प्रवाहात ज्यांनी काळावर मात केली त्यांनी आपला न्याय अमलात आणला (लेखक: पु ल देशपांडे)
सुविचार — कोणासमोर मान सुकविणे ही अतिशय दुखकारक क्लेशदायक कृती आहे जो भारताच्या राजकारणाची धुरावाही तो आकुंचित मनाचा असता कामा नये खराखुरा समाज प्रवर… (लेखक: श्री अरविंदो)
घटना - १८ सप्टेंबर १९६२ — संयुक्त राष्ट्र — बुरुंडी, जमैका, र्वांडा आणि त्रिनीदाद व टोबॅगो यांचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
घटना - १८ सप्टेंबर २०१६ — उरी आतंकी हल्ला — जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी गटाने केलेल्या भारतातील जम्मू आणि काश्मीरमधील उरी हल्ल्यात भारतीय लष्कराचे १९ जवानांचे निधन.
सुविचार — ज्याचे बळ त्याचा कार्ड आणि ज्याचा काळ त्याचा न्याय अर्थात काळाच्या प्रवाहात ज्यांनी काळावर मात केली त्यांनी आपला न्याय अमलात आणला (लेखक: पु ल देशपांडे)
सुविचार — कोणासमोर मान सुकविणे ही अतिशय दुखकारक क्लेशदायक कृती आहे जो भारताच्या राजकारणाची धुरावाही तो आकुंचित मनाचा असता कामा नये खराखुरा समाज प्रवर… (लेखक: श्री अरविंदो)
घटना - १८ सप्टेंबर १९६२ — संयुक्त राष्ट्र — बुरुंडी, जमैका, र्वांडा आणि त्रिनीदाद व टोबॅगो यांचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
२०१५:— सलमान खान यांना सदोष मनुष्यवधाच्या आरोपास दोषी ठरवून ५ वर्ष्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच सलमान खान यांची हायकोर्टात अपील दाखल करून, जामिनावर सुटका.
२००२:— भूपिंदर नाथ किरपाल यांनी भारताचे ३१ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
२००१:— पोप जॉन पॉल (दुसरे) यांनी सिरीयातील एका मशिदीस भेट दिली. मशिदीस भेट देणारे ते पहिलेच पोप होत.
१९९९:— महाराष्ट्र राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांत महिलांसाठी तीस टक्के आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला.
१९९७:— बँक ऑफ इंग्लंड ला स्वायत्तता देण्यात आली.
१९८३:— अडोल्फ हिटलर यांच्या डायरीचा लबाडी म्हणून खुलासा केला गेला.
१९५४:— रॉजर बॅनिस्टर हे १ मैल चार मिनिटांच्या आत धावणारे पाहिले व्यक्ती ठरले.
१९४९:— ईडीएसएसी पहिले इलेक्ट्रॉनिक डिजिटल संचयित संगणक सॉफ्टवेअर सुरु झाले.
१८८९:— पॅरिसमधील आयफेल टॉवरचे उदघाटन झाले.
१८४०:— पेनी ब्लॅक नावाचे जगातील पहिले टपाल तिकीट प्रसारित झाले.
१८१८:— राजधानी रायगड लढवत असताना शेवटच्या बाजीरावाची पत्नी वाराणशीबाई इंग्रजांकडून पराभूत झाली.
१६३२:— शहाजहान बादशहा व आदिलशहा यांच्यामधे शहाजीला पराभूत करण्याबद्दल तह झाला.
१५४२:— सेंट फ्रान्सिस झेव्हिअर तत्कालीन पोर्तुगीज गोव्याची राजधानी ओल्ड गोवा पोहोचला.