ठळक गोष्टी
  • सुविचार — उठा जागे व्हा आणि इष्ट ध्येय साध्य होईपर्यंत अविरत कष्ट करीत रहा (लेखक: स्वामी विवेकानंदजन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
  • घटना - ९ ऑगस्ट १९६५ — सिंगापूर — मलेशियातुन बाहेर काढल्यामुळे हा देश स्वतंत्र झाला. आपल्या इच्छेविरुद्ध स्वतंत्र झालेला हा जगातील एकमेव देश आहे.
  • सुविचार — एक अग्नी दुसरा अग्नीचे समान करतो त्याप्रमाणे दुसऱ्याच्या दुःखामुळे आपले दुःख कमी होते (लेखक: विल्यम शेक्सपियरजन्म: २३ एप्रिल १५६४ | निधन: २३ एप्रिल १६१६)
  • घटना - ९ ऑगस्ट ११७३ — पिसाचा मनोरा — बांधकाम सुरू झाले. हा मनोरा बांधण्यास २०० वर्षे लागली आणि चुकीने तो तिरका बांधला गेला.
  • सुविचार — धर्मग्रंथात नमूद असलेले आचरणाचे नियम हे केवळ मार्गदर्शक व प्रतिकारात्मक असतात त्यांचे शब्दशहा पालन केल्यास हास्यास्पद प्रसंग उडवल्याशिवाय र… (लेखक: खालील जिब्रान)
  • घटना - ९ ऑगस्ट १९२५ — चंद्रशेखर आझाद आणि त्यांच्या सहकार्यांनी काकोरी रेल्वेस्थानकावर सरकारी खजिना लुटला.
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

१ जानेवारी निधन

  • २००९: रामाश्रेय झा (जन्म: ११ ऑगस्ट १९२८ )
  • १९९६: ओरापिन चैयाकन (जन्म: ६ मे १९०४ )
  • १९८९: दिनकर साक्रीकर
  • १९७५: शंकरराव किर्लोस्कर (जन्म: ८ ऑक्टोबर १८९१ )
  • १९६६: व्हिन्सेंट ऑरिओल (जन्म: २७ ऑगस्ट १८८४ )
  • १९५५: शांतिस्वरूप भटनागर (जन्म: २१ फेब्रुवारी १८९४ )
  • १९४४: सर एडविन लुटेन्स (जन्म: २९ मार्च १८६९ )
  • १८९४: हेन्री रिच हर्ट्‌झ (जन्म: २२ फेब्रुवारी १८५७ )
  • १७४८: योहान बर्नोली (जन्म: २७ जुलै १६६७ )
  • १५१५: लुई (बारावा) (जन्म: २७ जून १४६२ )