ठळक गोष्टी
  • घटना - १३ मे १९५२ — भारतातील राज्यसभेचे पहिले अधिवेशन भरले.
  • सुविचार — जो मनुष्य आपल्या दुःखाचे रडगाणे गातो तो आपले दुःख चौपट वाढवितो (लेखक: अज्ञात)
  • घटना - १३ मे २००० — उत्तर प्रदेश, बिहार व मध्यप्रदेश या राज्यांची फेररचना करुन अनुक्रमे उत्तराँचल, झारखंड व छत्तीसगढ ही राज्ये निर्माण करण्याच्या विधेयकांना केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
  • सुविचार — तरुण पिढी म्हणजे काही आपल्या समाजाचा शंभर टक्के भाग नव्हे पण आपल्या समाजाचे 100% भविष्य म्हणजे ही तरुण पिढी (लेखक: अज्ञात)
  • सुविचार — मनुष्याचा गौरव त्याच्या विचारांमध्ये असतो म्हणूनच योग्य वर्तणुकीची खरी व्याख्या चांगल्या विचारातच असते (लेखक: ब्लेस पास्कलजन्म: १९ जून १६२३ | निधन: १९ ऑगस्ट १६६२)
  • घटना - १३ मे १९६७ — डॉ. झाकिर हुसेन भारताचे तिसरे राष्ट्रपती बनले.
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

१६ फेब्रुवारी जन्म

  • १९७८: वासिम जाफर
  • १९६४: बेबेटो
  • १९५४: मायकेल होल्डिंग
  • १९४३: हुसेन दलवाई (निधन: १६ मे २०२२ )
  • १९२०: ऍना मे हेस (निधन: ७ जानेवारी २०१८ )
  • १९०९: रिचर्ड मॅकडोनाल्ड (निधन: १४ जुलै १९९८ )
  • १८७६: रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे (निधन: ६ मे १९६६ )
  • १८६६: हर्बर्ट डाऊ (निधन: १५ ऑक्टोबर १९३० )
  • १८४३: हेन्री एम. लेलंड (निधन: २६ मार्च १९३२ )
  • १८२२: सर फ्रान्सिस गाल्टन
  • १८१४: तात्या टोपे (निधन: १८ एप्रिल १८५९ )
  • १७४५: थोरले माधवराव पेशवे (निधन: १८ नोव्हेंबर १७७२ )
  • १२२२: निचिरेन (निधन: १३ ऑक्टोबर १२८२ )
  • १०३२: सम्राट यिंगझोन्ग (निधन: २५ जानेवारी १०६७ )