सुविचार — आयुष्यातील अपघातांनाही सभ्यतेने हाताळत त्यावर यशाची इमारत उभारतो तो खरा आदर्श माणूस (लेखक: ऍरिस्टॉटल)
घटना - १३ एप्रिल १९१९ — जालियनवाला बाग हत्याकांड, यात ३७९ लोक ठार तर १२०० जखमी झाले.
जन्म - १३ एप्रिल १८९५ — वसंत रामजी खानोलकर — भारतातील वैद्यकीय संशोधनाचा पाया घालणारे — पद्म भूषण, पद्मश्री (निधन: २९ ऑक्टोबर १९७८)
सुविचार — निसर्गात जशी वादळाची गरज असते तशीच राजकीय क्षेत्रात बंडखोरांची त्यामुळे मधून मधून लहान मोठे बंड उद्भवणे वाईट नाही (लेखक: थॉमस जेफरसन — जन्म: १३ एप्रिल १७४३ | निधन: ४ जुलै १८२६)
सुविचार — आयुष्यातील अपघातांनाही सभ्यतेने हाताळत त्यावर यशाची इमारत उभारतो तो खरा आदर्श माणूस (लेखक: ऍरिस्टॉटल)
घटना - १३ एप्रिल १९१९ — जालियनवाला बाग हत्याकांड, यात ३७९ लोक ठार तर १२०० जखमी झाले.
जन्म - १३ एप्रिल १८९५ — वसंत रामजी खानोलकर — भारतातील वैद्यकीय संशोधनाचा पाया घालणारे — पद्म भूषण, पद्मश्री (निधन: २९ ऑक्टोबर १९७८)
सुविचार — निसर्गात जशी वादळाची गरज असते तशीच राजकीय क्षेत्रात बंडखोरांची त्यामुळे मधून मधून लहान मोठे बंड उद्भवणे वाईट नाही (लेखक: थॉमस जेफरसन — जन्म: १३ एप्रिल १७४३ | निधन: ४ जुलै १८२६)
२०१३:— डाकतार विभागाची १६० वर्षांपासूनची तार सेवा बंद झाली.
२००३:सन्दीप चंदा— जागतिक बुद्धिबळ महासंघ द्वारा यांना ग्रँडमास्टर पुरस्कार मिळाला.
१९७६:कॅनडा— देशात मृत्युदंडाच्या शिक्षेवर बंदी घालण्यात आली.
१९५८:इराक— देशामध्ये राजेशाही विरुद्ध उठाव. अब्दुल करीम कासम सत्तेवर.
१८६७:आल्फ्रेड नोबेल— यांनी डायनामाइट स्फोटकाचे यशस्वी परीक्षण केले.
१७८९:फ्रेंच क्रांती— पॅरिस मध्ये नागरिकांनी फ्रेंच राज्यसत्तेचे दडपशाहीचे चिन्ह असलेल्या बॅस्टिल तुरुंगावर हल्ला केला आतील सात बंद्यांची मुक्तता केली. ही घटना म्हणजे फ्रेंच क्रांतीची सुरवात होती.
जन्म
१९६७:हशन तिलकरत्ने— श्रीलंकेचा क्रिकेटपटू आणि राजकारणी
१९६१:एर्डन एरुस— जगातील पहिली एकट्याने मानव-शक्ती प्रदक्षिणा पूर्ण करणारे
१९२०:शंकरराव चव्हाण— महाराष्ट्राचे ५वे मुख्यमंत्री
(निधन: २६ फेब्रुवारी २००४
)