घटना - १६ सप्टेंबर १९७५ — संयुक्त राष्ट्र — केप वर्दे, मोझांबिक आणि साओ टोमे आणि प्रिन्सिप संयुक्त राष्ट्रांमध्ये सामील झाले.
सुविचार — देव सूक्ष्मात असतो आणि तो मुळीच दृश्य नसतो (लेखक: अल्बर्ट आईन्स्टाईन)
घटना - १६ सप्टेंबर १९८७ — मॉन्ट्रियल प्रोटोकॉल — ओझोनच्या थर कमी होण्यापासून संरक्षण करण्यासाठी मॉन्ट्रियल प्रोटोकॉलवर स्वाक्षरी करण्यात आली.
सुविचार — कोणासमोर मान सुकविणे ही अतिशय दुखकारक क्लेशदायक कृती आहे जो भारताच्या राजकारणाची धुरावाही तो आकुंचित मनाचा असता कामा नये खराखुरा समाज प्रवर… (लेखक: श्री अरविंदो)
सुविचार — जो प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जात नाही त्याला स्व सामर्थ्य कधीच उमगत नाही (लेखक: बेन जॉन्सन)
घटना - १६ सप्टेंबर १९७५ — संयुक्त राष्ट्र — केप वर्दे, मोझांबिक आणि साओ टोमे आणि प्रिन्सिप संयुक्त राष्ट्रांमध्ये सामील झाले.
सुविचार — देव सूक्ष्मात असतो आणि तो मुळीच दृश्य नसतो (लेखक: अल्बर्ट आईन्स्टाईन)
घटना - १६ सप्टेंबर १९८७ — मॉन्ट्रियल प्रोटोकॉल — ओझोनच्या थर कमी होण्यापासून संरक्षण करण्यासाठी मॉन्ट्रियल प्रोटोकॉलवर स्वाक्षरी करण्यात आली.
सुविचार — कोणासमोर मान सुकविणे ही अतिशय दुखकारक क्लेशदायक कृती आहे जो भारताच्या राजकारणाची धुरावाही तो आकुंचित मनाचा असता कामा नये खराखुरा समाज प्रवर… (लेखक: श्री अरविंदो)
सुविचार — जो प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जात नाही त्याला स्व सामर्थ्य कधीच उमगत नाही (लेखक: बेन जॉन्सन)
२०२०:— बिटकॉइन घोटाळ्यास प्रोत्साहन देण्यासाठी प्रमुख राजकीय व्यक्ती, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सेलिब्रिटींची ट्विटर अकाउंट हॅक झाली.
२००६:ट्विटर— हा सोशिअल प्लॅटफॉर्म सुरु झाला.
१९९७:महेशचंद्र मेहता— यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
१९९६:पांडुरंग शास्त्री आठवले— यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
१९६२:ज्ञानप्रबोधिनी संस्था, पुणे— सुरवात.
१९५५:मैनाऊ जाहीरनामा— आण्विक अस्त्रांवर बंदी घालण्यासाठी ५८ नोबेल पारितोषिक विजेत्या शास्रज्ञानीं या जाहीरनाम्यावर स्वाक्षऱ्या केल्या.
१९२६:— मुंबईतील कुलाबा ते क्रॉफर्ड मार्केट उपनगरी बस सेवा सुरू झाली.
१६६२:रॉयल सोसायटी, इंग्लंड— स्थापना झाली.
जन्म
१९३५:भगीरथ प्रसाद त्रिपाठी— भारतीय संस्कृत व्याकरणकार, भाषाशास्त्रज्ञ व योगी — पद्मश्री
(निधन: ११ मे २०२२
)
१९०५:चौधरी मुहम्मद अली— पाकिस्तानचे ४थे पंतप्रधान
(निधन: २ डिसेंबर १९८०
)
१९०४:मोगुबाई कुर्डीकर— जयपूर-अत्रौली घराण्याच्या प्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका, गानतपस्विनी — पद्मभूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, तानसेन पुरस्कार
(निधन: १० फेब्रुवारी २००१
)
निधन
१९६७:नारायण श्रीपाद राजहंस, ऊर्फ बालगंधर्व— मराठी संगीत रंगभूमीवरील अभिनेता, गायक आणि नाट्यनिर्माते — पद्मभूषण (मरणोत्तर), संगीत नाटक अकादमी पुरस्कार
(जन्म: २६ जून १८८८
)