घटना - १३ मे १८८० — थॉमस अल्वा एडिसन — यांनी विजेवर चालणाऱ्या रेल्वेची चाचणी केली.
सुविचार — चांगल्या धनुरदराची ओळख त्यांनी घेतलेल्या नियमावरून समजते त्यांनी जवळ बाळगलेल्या वानावरून नव्हे (लेखक: टी फुलर)
निधन - १३ मे २००१ — आर. के. नारायण — भारतीय भारतीय लेखक — पद्म विभूषण, पद्म भूषण, साहित्य अकादमी पुरस्कार (जन्म: १० ऑक्टोबर १९०६)
सुविचार — जो मनाचा तोल न जाऊ देता काटकसरी पणे राहतो तो सदनच म्हटला पाहिजे (लेखक: लुकरेटिअस)
सुविचार — माझे आजोबा किती मोठे होते हे मला माहित नाही पण त्यांचा नातू काय किमतीचा ठरणार आहे यात मला जास्त स्वारस्य आहे (लेखक: अब्राहम लिंकन — जन्म: १२ फेब्रुवारी १८०९ | निधन: १५ एप्रिल १८६५)
घटना - १३ मे २००० — उत्तर प्रदेश, बिहार व मध्यप्रदेश या राज्यांची फेररचना करुन अनुक्रमे उत्तराँचल, झारखंड व छत्तीसगढ ही राज्ये निर्माण करण्याच्या विधेयकांना केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
घटना - १३ मे १८८० — थॉमस अल्वा एडिसन — यांनी विजेवर चालणाऱ्या रेल्वेची चाचणी केली.
सुविचार — चांगल्या धनुरदराची ओळख त्यांनी घेतलेल्या नियमावरून समजते त्यांनी जवळ बाळगलेल्या वानावरून नव्हे (लेखक: टी फुलर)
निधन - १३ मे २००१ — आर. के. नारायण — भारतीय भारतीय लेखक — पद्म विभूषण, पद्म भूषण, साहित्य अकादमी पुरस्कार (जन्म: १० ऑक्टोबर १९०६)
सुविचार — जो मनाचा तोल न जाऊ देता काटकसरी पणे राहतो तो सदनच म्हटला पाहिजे (लेखक: लुकरेटिअस)
सुविचार — माझे आजोबा किती मोठे होते हे मला माहित नाही पण त्यांचा नातू काय किमतीचा ठरणार आहे यात मला जास्त स्वारस्य आहे (लेखक: अब्राहम लिंकन — जन्म: १२ फेब्रुवारी १८०९ | निधन: १५ एप्रिल १८६५)
घटना - १३ मे २००० — उत्तर प्रदेश, बिहार व मध्यप्रदेश या राज्यांची फेररचना करुन अनुक्रमे उत्तराँचल, झारखंड व छत्तीसगढ ही राज्ये निर्माण करण्याच्या विधेयकांना केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.