ठळक गोष्टी
-
घटना - २ ऑगस्ट १९९९ — गैसल ट्रेन दुर्घटनेत, भारत — आसाममध्ये झालेल्या अपघातात किमान २८५ लोकांचे निधन.
-
घटना - २ ऑगस्ट १६७७ — मराठा साम्राज्य — शिवाजी महाराज तामिळनाडूतील विरुधाचलम येथे देवदर्शनास गेले. तिथे त्यांनी डच प्रतिनिधींशी बोलणी केली.
-
सुविचार — लोकांचे हित हित कशात आहे हे जो माणूस लोकापवादाची लोकांची परवा न करता निर्भयपणे मांडतो त्यालाच मी पुढारी समजतो (लेखक: अज्ञात)
-
सुविचार — तन्मयता नसेल तर विद्वत्ता व्यर्थ आहे (लेखक: भाऊसाहेब देशमुख)
-
घटना - २ ऑगस्ट १९४५ — दुसरे महायुद्ध — पॉट्सडॅम परिषदेचा शेवट.
-
सुविचार — आपण जे काही असतो ते आपल्या विचारांचा परिणाम असतो (लेखक: भगवान गौतम बुद्ध)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
घटना - २ ऑगस्ट १९९९ — गैसल ट्रेन दुर्घटनेत, भारत — आसाममध्ये झालेल्या अपघातात किमान २८५ लोकांचे निधन.
-
घटना - २ ऑगस्ट १६७७ — मराठा साम्राज्य — शिवाजी महाराज तामिळनाडूतील विरुधाचलम येथे देवदर्शनास गेले. तिथे त्यांनी डच प्रतिनिधींशी बोलणी केली.
-
सुविचार — लोकांचे हित हित कशात आहे हे जो माणूस लोकापवादाची लोकांची परवा न करता निर्भयपणे मांडतो त्यालाच मी पुढारी समजतो (लेखक: अज्ञात)
-
सुविचार — तन्मयता नसेल तर विद्वत्ता व्यर्थ आहे (लेखक: भाऊसाहेब देशमुख)
-
घटना - २ ऑगस्ट १९४५ — दुसरे महायुद्ध — पॉट्सडॅम परिषदेचा शेवट.
-
सुविचार — आपण जे काही असतो ते आपल्या विचारांचा परिणाम असतो (लेखक: भगवान गौतम बुद्ध)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
१८ डिसेंबर निधन
-
२०११: वाक्लाव हेवल — चेक रिपब्लिकचे पहिले अध्यक्ष
-
२००५: किथ डकवर्थ — कोसवर्थ कंपनीचे संस्थापक
-
२००४: विजय हजारे — भारतीय क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार
-
२०००: मुरलीधर गुळवणी — इतिहास संशोधक, वैदिक संस्कृतीचे अभ्यासक
-
१९९५: कमलाकरबुवा औरंगाबादकर — राष्ट्रीय कीर्तनकार
-
१९९३: राजा बारगीर — चित्रपट दिग्दर्शक
-
१९८०: अलेक्सी कोसिजीन — रशियाचे पंतप्रधान
-
१९७३: अल्लामाह रशीद तुराबी — भारतीय-पाकिस्तानी धर्मगुरू आणि तत्त्वज्ञ
-
१९५२: गारिमेला सत्यनारायण — भारतीय कवी आणि लेखक
-
१९३६: लिओनार्डो टोरेस वाय क्वेडो — स्पॅनिश सिव्हिल इंजिनियर आणि गणितज्ञ
-
१८२९: जीन बाप्टिस्टे लॅमार्क — फ्रेंच शास्त्रज्ञ