ठळक गोष्टी
  • घटना - २ ऑगस्ट १९९९ — गैसल ट्रेन दुर्घटनेत, भारत — आसाममध्ये झालेल्या अपघातात किमान २८५ लोकांचे निधन.
  • घटना - २ ऑगस्ट १६७७ — मराठा साम्राज्य — शिवाजी महाराज तामिळनाडूतील विरुधाचलम येथे देवदर्शनास गेले. तिथे त्यांनी डच प्रतिनिधींशी बोलणी केली.
  • सुविचार — लोकांचे हित हित कशात आहे हे जो माणूस लोकापवादाची लोकांची परवा न करता निर्भयपणे मांडतो त्यालाच मी पुढारी समजतो (लेखक: अज्ञात)
  • सुविचार — तन्मयता नसेल तर विद्वत्ता व्यर्थ आहे (लेखक: भाऊसाहेब देशमुख)
  • घटना - २ ऑगस्ट १९४५ — दुसरे महायुद्ध — पॉट्सडॅम परिषदेचा शेवट.
  • सुविचार — आपण जे काही असतो ते आपल्या विचारांचा परिणाम असतो (लेखक: भगवान गौतम बुद्ध)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

१८ डिसेंबर निधन

  • २०११: वाक्लाव हेवल (जन्म: ५ ऑक्टोबर १९३६ )
  • २००५: किथ डकवर्थ (जन्म: १० ऑगस्ट १९३३ )
  • २००४: विजय हजारे (जन्म: ११ मार्च १९१५ )
  • २०००: मुरलीधर गुळवणी
  • १९९५: कमलाकरबुवा औरंगाबादकर
  • १९९३: राजा बारगीर
  • १९८०: अलेक्सी कोसिजीन (जन्म: २० फेब्रुवारी १९०४ )
  • १९७३: अल्लामाह रशीद तुराबी (जन्म: ९ जुलै १९०८ )
  • १९५२: गारिमेला सत्यनारायण (जन्म: १४ जुलै १८९३ )
  • १९३६: लिओनार्डो टोरेस वाय क्वेडो (जन्म: २८ डिसेंबर १८५२ )
  • १८२९: जीन बाप्टिस्टे लॅमार्क (जन्म: १ ऑगस्ट १७४४ )