ठळक गोष्टी
  • सुविचार — आपले विचार दारिद्र्य असले की आपण कंगाल बनतो (लेखक: इमर्सन)
  • सुविचार — दुखी त्यांचे अश्रू पुसणे व त्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणे हेच सर्वात सुंदर ईश्वर कार्य होय (लेखक: साने गुरुजी)
  • घटना - ३ ऑगस्ट १९४८ — भारतीय अणूऊर्जा आयोग (Indian Atomic Energy Commission) — स्थापना झाली.
  • घटना - ३ ऑगस्ट १८११ — जंगफ्राऊ शिखर — या बर्नीज आल्प्स पर्वतरांगेतील तिसरे सर्वोच्च शिखराची जोहान रुडॉल्फ आणि हायरोनिमस मेयर यांनी पहिली चढाई केली.
  • सुविचार — जो स्वतःच्या मनातील भावना इच्छा आणि भीती यावर विजय मिळवतो तो राजापेक्षा श्रेष्ठ होय (लेखक: जॉन मिल्टनजन्म: ९ डिसेंबर १६०८ | निधन: ८ नोव्हेंबर १६७४)
  • घटना - ३ ऑगस्ट १७८३ — माउंट असामा ज्वालामुखी उद्रेक, जपान — या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे किमान ३५ हजार लोकांचे निधन.
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

१२ जुलै जन्म

  • १९६१: शिव राजकुमार
  • १९४९: नारायण साठम (निधन: १२ फेब्रुवारी २०२३ )
  • १९३३: व्हिक्टर पुअर (निधन: १७ ऑगस्ट २०१२ )
  • १९३१: जोसेफ मिट्टाथनी (निधन: ११ जुलै २०२२ )
  • १९२८: सुब्बू अरुमुगम (निधन: १० ऑक्टोबर २०२२ )
  • १९२०: यशवंत विष्णू चंद्रचूड (निधन: १४ जुलै २००८ )
  • १९१३: मनोहर माळगावकर (निधन: १४ जून २०१० )
  • १९०९: बिमल रॉय (निधन: ८ जानेवारी १९६६ )
  • १८६३: वि. का. राजवाडे (निधन: ३१ डिसेंबर १९२६ )
  • १८५४: जॉर्ज इस्टमन (निधन: १४ मार्च १९३२ )
  • १८५२: हिपोलितो य्रिगोयेन
  • १८१७: हेन्री थोरो (निधन: ६ मे १८६२ )