ठळक गोष्टी
-
सुविचार — दुष्ट अंतकरणाच्या माणसांना बदलविण्याची सामर्थ्य संताच्या वाणीत व कृतीत असते (लेखक: लोकमान्य टिळक)
-
घटना - १७ जून १९४० — दुसरे महायुद्ध — आर.एम.एस. लँकास्ट्रिया जहाज बुडाले. यात किमान ३,००० लोकांचे निधन.
-
घटना - १७ जून १९९१ — राजीव गांधी — यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर.
-
सुविचार — ज्या व्यक्तीकडे कल्पनाशक्ती नसते त्याच्याकडे भरारी घेण्यासाठी पंख ही नसतात (लेखक: मोहम्मद अली)
-
जन्म - १७ जून १९७३ — लिएंडर पेस — भारतीय टेनिसपटू — पद्म भूषण, पद्मश्री, खेलरत्न, ऑलम्पिक ब्रॉन्झ मेडल विजेते
-
सुविचार — बैलाला शिंगाने पकडता येते तर माणसाला जिभेने (लेखक: अज्ञात)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
सुविचार — दुष्ट अंतकरणाच्या माणसांना बदलविण्याची सामर्थ्य संताच्या वाणीत व कृतीत असते (लेखक: लोकमान्य टिळक)
-
घटना - १७ जून १९४० — दुसरे महायुद्ध — आर.एम.एस. लँकास्ट्रिया जहाज बुडाले. यात किमान ३,००० लोकांचे निधन.
-
घटना - १७ जून १९९१ — राजीव गांधी — यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर.
-
सुविचार — ज्या व्यक्तीकडे कल्पनाशक्ती नसते त्याच्याकडे भरारी घेण्यासाठी पंख ही नसतात (लेखक: मोहम्मद अली)
-
जन्म - १७ जून १९७३ — लिएंडर पेस — भारतीय टेनिसपटू — पद्म भूषण, पद्मश्री, खेलरत्न, ऑलम्पिक ब्रॉन्झ मेडल विजेते
-
सुविचार — बैलाला शिंगाने पकडता येते तर माणसाला जिभेने (लेखक: अज्ञात)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
१२ जुलै घटना
-
२००१: एम. एस. स्वामीनाथन — यांना टिळक पुरस्कार प्रदान.
-
१९९९: सुनील गावसकर — यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान.
-
१९९८: फ़ुटबाँल विश्वकरंडक — फ्रान्सने ब्राझिलचा ३-० असा पराभव करुन १९९८ चा फ़ुटबाँल विश्वकरंडक जिंकला.
-
१९९५: दिलीपकुमार — यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
-
१९८५: पी. एन. भगवती — भारताचे १७वे सरन्यायाधीश बनले.
-
१९८२: राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची (NABARD) — स्थापना झाली.
-
१९७९: किरिबाती — देशाला इंग्लंडपासुन स्वातंत्र्य मिळाले.
-
१९६२: द रोलिंग स्टोन्स — यांचा पहिला कार्यक्रम लंडनमधील मार्क्वी क्लबमधे झाला.
-
१९६१: धरणफुटी, पुणे — पानशेत, खडकवासला ही धरणे फुटल्यामुळे पुरात किमान २,००० लोकांचे निधन तर १ लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले.
-
१९२०: पनामा कालवा — औपचारिक उदघाटन झाले.
-
१७९९: रणजित सिंग — यांनी लाहोर ताब्यात घेतले आणि पंजाबचे सम्राट झाले.
-
१६७४: मराठा साम्राज्य — शिवाजी महाराजांनी इंग्रजांशी मित्रत्त्वाचा तह केला.