२००१:
एम. एस. स्वामीनाथन - यांना टिळक पुरस्कार प्रदान.
१९९९:
सुनील गावसकर - यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान.
१९९८:
फ़ुटबाँल विश्वकरंडक - फ्रान्सने ब्राझिलचा ३-० असा पराभव करुन १९९८ चा फ़ुटबाँल विश्वकरंडक जिंकला.
१९९५:
दिलीपकुमार - यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
१९८५:
पी. एन. भगवती - भारताचे १७वे सरन्यायाधीश बनले.
१९८२:
राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची (NABARD) - स्थापना झाली.
१९७९:
किरिबाती - देशाला इंग्लंडपासुन स्वातंत्र्य मिळाले.
१९६२:
द रोलिंग स्टोन्स - यांचा पहिला कार्यक्रम लंडनमधील मार्क्वी क्लबमधे झाला.
१९६१:
धरणफुटी, पुणे - पानशेत, खडकवासला ही धरणे फुटल्यामुळे पुरात किमान २,००० लोकांचे निधन तर १ लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले.
१९२०:
पनामा कालवा - औपचारिक उदघाटन झाले.
१७९९:
रणजित सिंग - यांनी लाहोर ताब्यात घेतले आणि पंजाबचे सम्राट झाले.
१६७४:
मराठा साम्राज्य - शिवाजी महाराजांनी इंग्रजांशी मित्रत्त्वाचा तह केला.
@dinvishesh
दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.
आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com
© दिनिविशेष 2015-2024