ठळक गोष्टी
  • १५ सप्टेंबर विशेष दिन — आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन
  • घटना - १५ सप्टेंबर १९१६ — पहिले महायुद्ध — सोम्मेची लढाई: पहिल्यांदाच रणगाड्यांचा वापर करण्यात आला.
  • सुविचार — ईश्वराचा आवाज ऐकण्यासाठी प्रत्येकाने मोहन पाळले पाहिजे (लेखक: इमर्सन)
  • घटना - १५ सप्टेंबर १९४७ — कॅथलीन टायफून, जपान — या वादळामुळे जपानमधील कांतो प्रदेशातील किमान १०७७ लोकांचे निधन.
  • सुविचार — एकांत वासाचा काही लोकांवर मद्य सारखा परिणाम होतो त्यांनी तो अति होऊ देता कामा नये नाहीतर तो थेट डोक्यात चढेल (लेखक: मेरी कॉलरेस)
  • घटना - १५ सप्टेंबर १९४८ — ऑपरेशन पोलो — भारतीय सैन्याने जालना, लातूर, मोमिनाबाद, सुर्‍यापेट आणि नरकटपल्ली ही शहरे ताब्यात घेतली.
  • सुविचार — सत सत विवेक बुद्धी ही स्वभावाची चौकट आहे आणि प्रेम हे त्यांचे आच्छादन आहे (लेखक: हेन्री वार्ड बिचर)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

१४ जून निधन

  • २०२०: सुशांतसिंग राजपूत (जन्म: २१ जानेवारी १९८६ )
  • २०२०: राज मोहन वोहरा (जन्म: ७ मे १९३२ )
  • २०१०: मनोहर माळगावकर (जन्म: १२ जुलै १९१३ )
  • २००७: कुर्त वाल्ढहाईम (जन्म: २१ डिसेंबर १९१८ )
  • १९८९: पंडित सुहासिनी मुळगावकर
  • १९६८: साल्वाटोर क्वासिमोडो (जन्म: २० ऑगस्ट १९०१ )
  • १९४६: जॉन लोगे बेअर्ड (जन्म: १३ ऑगस्ट १८८८ )
  • १९२०: मॅक्स वेबर (जन्म: २१ एप्रिल १८६४ )
  • १९१६: गोविंद बल्लाळ देवल (जन्म: १३ नोव्हेंबर १८५५ )
  • १८२५: पियरे चार्ल्स L'Enfant (जन्म: २ ऑगस्ट १७५४ )
  • १८२५: पिअर चार्ल्स एल्फांट (जन्म: ९ ऑगस्ट १७५४ )