ठळक गोष्टी
  • घटना - १९ मार्च २००१ — वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज कोर्टनी वॉल्शने दक्षिण अफ्रिकेच्या जॅक्स कॅलिसला पायचीत करुन कसोटी सामन्यातील पाचशेवा बळी मिळविला. कसोटी सामन्यांत ५०० बळी मिळवणारा तो पहिला गोलंदाज बनला.
  • निधन - १९ मार्च १९९८ — इ. एम. एस. नंबूदिरिपाद — केरळचे १ले मुख्यमंत्री (जन्म: १३ जून १९०९)
  • घटना - १९ मार्च १८४८ — लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांच्या शतपत्रांपैकी पहिले पत्र मुंबईच्या प्रभाकर या वृत्तपत्रात प्रसिध्द झाले.
  • सुविचार — या जगात चांगले अथवा वाईट असे काही नाही सारे काही आपल्या विचारांवर अवलंबून आहे (लेखक: विल्यम शेक्सपियरजन्म: २३ एप्रिल १५६४ | निधन: २३ एप्रिल १६१६)
  • सुविचार — जीवन म्हणजे संस्कार संचय (लेखक: अज्ञात)
  • सुविचार — हल्ला करणाऱ्या शत्रूस भिऊ नये पण स्तुती करणाऱ्या मित्रापासून सावध रहावे खरा मित्र कोण आहे हे ओळखायला शिकावे (लेखक: स्वातंत्र्यवीर सावरकर)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

१४ जून जन्म

  • १९६९: स्टेफी ग्राफ
  • १९५२: किरोण खेर
  • १९५१: पॉल बोटेंग
  • १९४६: डोनाल्ड ट्रम्प
  • १९४४: के. मुरारी (निधन: १५ ऑक्टोबर २०२२ )
  • १९३२: टी. शिवदासा मेनन (निधन: २८ जून २०२२ )
  • १९२८: चे गुएवारा (निधन: ९ ऑक्टोबर १९६७ )
  • १९२२: के. आसिफ
  • १८६८: कार्ल लॅन्ड्स्टायनर (निधन: २६ जून १९४३ )
  • १८६४: अलॉइस अल्झायमर (निधन: १९ डिसेंबर १९१५ )
  • १७३६: चार्ल्स कुलोम (निधन: २३ ऑगस्ट १८०६ )
  • १४४४: निळकंथा सोमायाजी