१९९७:— भारतीय लेखिका अरुंधती रॉय यांच्या द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज या कादंबरीला साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठेचा समजला जाणारा बुकर पुरस्कार मिळाला.
१९९३:— अफ्रिकन नॅशनल काँग्रेसचे नेते नेल्सन मंडेला आणि दक्षिण अफ्रिकेचे अध्यक्ष एफ. डब्ल्यू. डी. क्लर्क यांना शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर.
१९८४:— आर्च बिशप डेसमंड टुटू यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर.
१९७५:— बांगलादेशातील रहिमा बानू ही २ वर्षांची मुलगी ही देवी रोगाचा शेवटचा रुग्ण ठरली.
१९७३:— हेन्री किसिंजर आणि ली डक यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर.
१९३२:— टाटा एअरलाइन्सचे पहिले उड्डाण झाले. जे. आर. डी. टाटा यांनी हे विमान कराचीहुन मुंबई येथे आणले व नागरी विमानसेवेची सुरुवात केली. याच कंपनीचे पुढे राष्ट्रीयीकरण होऊन एअर इंडिया ही कंपनी अस्तित्त्वात आली.
१९१७:— पहिले महायुद्ध - जर्मनीसाठी हेरगिरी केल्याबद्दल डच नर्तिका माता हारी हिला पॅरिसजवळ गोळ्या घालून मृत्युदंड देण्यात आला.
१८८८:— गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक पत्राची सुरूवात केली.
१८७८:— एडिसन इलेक्ट्रिक लाईट कंपनीचे काम सुरू झाले.
जन्म
१९६९:पं. संजीव अभ्यंकर— मेवाती घराण्याचे शास्त्रीय गायक
१९५७:मीरा नायर— भारतीय वंशाच्या अमेरिकन चित्रपट निर्मात्या व दिग्दर्शिका
१९५५:कुलबुर भौर— भारतीय फील्ड हॉकी खेळाडू
१९५४:मिथिलेश चतुर्वेदी— भारतीय अभिनेते
(निधन: ३ ऑगस्ट २०२२
)
१९४९:प्रणोय रॉय— पत्रकार, एन. डी. टी. व्ही.चे संस्थापक
१९४६:व्हिक्टर बॅनर्जी— भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक
१९३४:एन. रामाणी— कर्नाटिक शैलीचे बासरीवादक
१९३४:माया थेवर— भारतीय राजकारणी, खासदार
(निधन: ९ ऑगस्ट २०२२
)
१९३२:जी. एस. वरदाचारी— भारतीय चित्रपट समीक्षक आणि पत्रकार
(निधन: ३ नोव्हेंबर २०२२
)
१९३१:ए. पी. जे. अब्दुल कलाम— भारताचे ११वे राष्ट्रपती — भारतरत्न, पद्म विभूषण, पद्म भूषण
(निधन: २७ जुलै २०१५
)
१९२६:नारायण गंगाराम सुर्वे— कवी
(निधन: १६ ऑगस्ट २०१०
)
१९२०:मारिओ पुझो— अमेरिकन लेखक
(निधन: २ जुलै १९९९
)
१९०८:जे. के. गालब्रेथ— कॅनेडियन-अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ
(निधन: २९ एप्रिल २००६
)
१८९७:मुदिकॉन्दाम वेंकटरम अय्यर— भारतीय गायक आणि संगीतज्ञ
(निधन: १३ सप्टेंबर १९७५
)
१८९७:जोहान्स सिक्कर— एस्टोनिया देशाचे पंतप्रधान हद्दपार, एस्टोनियन सैनिक आणि राजकारणी
(निधन: २२ ऑगस्ट १९६०
)
१८९६:सेठ गोविंद दास— स्वातंत्र्यसैनिक, लोकसभेचे हंगामी सभापती