जन्म - १३ एप्रिल १८९५ — वसंत रामजी खानोलकर — भारतातील वैद्यकीय संशोधनाचा पाया घालणारे — पद्म भूषण, पद्मश्री (निधन: २९ ऑक्टोबर १९७८)
सुविचार — निसर्गात जशी वादळाची गरज असते तशीच राजकीय क्षेत्रात बंडखोरांची त्यामुळे मधून मधून लहान मोठे बंड उद्भवणे वाईट नाही (लेखक: थॉमस जेफरसन — जन्म: १३ एप्रिल १७४३ | निधन: ४ जुलै १८२६)
जन्म - १३ एप्रिल १८९५ — वसंत रामजी खानोलकर — भारतातील वैद्यकीय संशोधनाचा पाया घालणारे — पद्म भूषण, पद्मश्री (निधन: २९ ऑक्टोबर १९७८)
सुविचार — निसर्गात जशी वादळाची गरज असते तशीच राजकीय क्षेत्रात बंडखोरांची त्यामुळे मधून मधून लहान मोठे बंड उद्भवणे वाईट नाही (लेखक: थॉमस जेफरसन — जन्म: १३ एप्रिल १७४३ | निधन: ४ जुलै १८२६)
२०००:— कोची झलेल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत तिरुअनंतपुरमचा नऊ वर्षाचा बुद्धिबळपटू अर्जुन विष्णुवर्धन याला भारतातील सर्वात लहान फिडे मास्टर होण्याचा मान मिळाला.
१९९८:— मर्सिडीज-बेंज कंपनी ने क्रिस्लर हि कंपनी ४० अब्ज अमेरिकन डॉलर्स मध्ये विकत घेतली ही इतिहासातील सर्वात मोठी औद्योगिक विलीनीकरण आहे.
१९९२:— एन्डेव्हर हे अंतराळयान आपल्या पहिल्या मोहिमेवर निघाले.
१९९०:— लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान.
१९७६:— होंडा एकॉर्डा या गाडी प्रकाशित करण्यात आली.
१९५५:— एअर इंडिया ची मुंबई - टोकियो विमानसेवा सुरू झाली.
१९४६:— सोनी कंपनी ची स्थापना झाली.
१९०७:— मुंबईत विजेवर चालणारी ट्रॅम सुरू झाली.
१८४९:— जॉन इलियट ड्रिंकवॉटर बेथुन यांनी कलकत्ता फिमेल स्कूल सुरू केले.
जन्म
१९१२:पन्नालाल पटेल— गुजराथी कथा-कादंबरीकार — ज्ञानपीठ पुरस्कार
(निधन: ६ एप्रिल १९८९
)
१८८०:पांडुरंग वामन काणे— भारतीय भारतशास्त्रज्ञ आणि संस्कृत विद्वान — भारतरत्न
(निधन: १८ एप्रिल १९७२
)
निधन
२००१:प्रेम धवन— भारतीय गीतकार — पद्मश्री
(जन्म: १३ जून १९२३
)