घटना - २ ऑगस्ट १९९० — गुल्फ युद्ध — इराक देशाने कुवेतवर आक्रमण केले आणि युद्ध सुरु झाले.
सुविचार — छोट्या पक्षांचे पंख होऊन तुम्ही गरुडासारखे उड्डाण करू शकणार नाही (लेखक: एच हडसन)
घटना - २ ऑगस्ट १९९९ — गैसल ट्रेन दुर्घटनेत, भारत — आसाममध्ये झालेल्या अपघातात किमान २८५ लोकांचे निधन.
सुविचार — स्वच्छ होण्यासाठी फाटावे लागते पवित्र होण्यासाठी जाळून घ्यावे लागते आणि अंकुरित होण्यासाठी गाडून घ्यावे लागते (लेखक: साने गुरुजी)
सुविचार — सामान्य माणूस आपल्या शक्तीच्या आणि क्षमतेच्या फक्त एक चतुर्थांश काम करतो जी माणसे आपल्या क्षमतेच्या निम्म्याहून अधिक क्षमतेने काम करतात त्य… (लेखक: अँड्रय़ू कर्णिगी)
जन्म - २ ऑगस्ट १९४८ — तपन कुमार सरकार — भारतीय-अमेरिकन इलेक्ट्रिकल अभियंते आणि शैक्षणिक (निधन: १२ मार्च २०२१)
घटना - २ ऑगस्ट १९९० — गुल्फ युद्ध — इराक देशाने कुवेतवर आक्रमण केले आणि युद्ध सुरु झाले.
सुविचार — छोट्या पक्षांचे पंख होऊन तुम्ही गरुडासारखे उड्डाण करू शकणार नाही (लेखक: एच हडसन)
घटना - २ ऑगस्ट १९९९ — गैसल ट्रेन दुर्घटनेत, भारत — आसाममध्ये झालेल्या अपघातात किमान २८५ लोकांचे निधन.
सुविचार — स्वच्छ होण्यासाठी फाटावे लागते पवित्र होण्यासाठी जाळून घ्यावे लागते आणि अंकुरित होण्यासाठी गाडून घ्यावे लागते (लेखक: साने गुरुजी)
सुविचार — सामान्य माणूस आपल्या शक्तीच्या आणि क्षमतेच्या फक्त एक चतुर्थांश काम करतो जी माणसे आपल्या क्षमतेच्या निम्म्याहून अधिक क्षमतेने काम करतात त्य… (लेखक: अँड्रय़ू कर्णिगी)
जन्म - २ ऑगस्ट १९४८ — तपन कुमार सरकार — भारतीय-अमेरिकन इलेक्ट्रिकल अभियंते आणि शैक्षणिक (निधन: १२ मार्च २०२१)
२०००:— कोची झलेल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत तिरुअनंतपुरमचा नऊ वर्षाचा बुद्धिबळपटू अर्जुन विष्णुवर्धन याला भारतातील सर्वात लहान फिडे मास्टर होण्याचा मान मिळाला.
१९९८:— मर्सिडीज-बेंज कंपनी ने क्रिस्लर हि कंपनी ४० अब्ज अमेरिकन डॉलर्स मध्ये विकत घेतली ही इतिहासातील सर्वात मोठी औद्योगिक विलीनीकरण आहे.
१९९२:— एन्डेव्हर हे अंतराळयान आपल्या पहिल्या मोहिमेवर निघाले.
१९९०:— लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान.
१९७६:— होंडा एकॉर्डा या गाडी प्रकाशित करण्यात आली.
१९५५:— एअर इंडिया ची मुंबई - टोकियो विमानसेवा सुरू झाली.
१९४६:— सोनी कंपनी ची स्थापना झाली.
१९०७:— मुंबईत विजेवर चालणारी ट्रॅम सुरू झाली.
१८४९:— जॉन इलियट ड्रिंकवॉटर बेथुन यांनी कलकत्ता फिमेल स्कूल सुरू केले.
जन्म
१९३२:राज मोहन वोहरा— लेफ्टनंट जनरल — महावीरचक्र, परम विशिष्ट सेवा पदक
(निधन: १४ जून २०२०
)
१९१२:पन्नालाल पटेल— गुजराथी कथा-कादंबरीकार — ज्ञानपीठ पुरस्कार
(निधन: ६ एप्रिल १९८९
)
१८८०:पांडुरंग वामन काणे— भारतीय भारतशास्त्रज्ञ आणि संस्कृत विद्वान — भारतरत्न
(निधन: १८ एप्रिल १९७२
)
१८६१:रबिन्द्रनाथ टागोर— भारतीय कवी, पहिले भारतीय नोबेल पुरस्कार विजेते — नोबेल पुरस्कार
(निधन: ७ ऑगस्ट १९४१
)
निधन
२००२:दुर्गाबाई भागवत— जेष्ठ लेखिका, तत्त्ववेत्या
(जन्म: १० फेब्रुवारी १९१०
)
२००१:प्रेम धवन— भारतीय गीतकार, संगीतकार आणि नृत्यदिग्दर्शक — पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
(जन्म: १३ जून १९२३
)