ठळक गोष्टी
-
सुविचार — झऱ्याचे नदीत रूपांतर होते आणि नद्या समुद्राकडे वाहत जातात वाईट सवयीचे हि असेच आहे (लेखक: ओव्हिड)
-
सुविचार — सामर्थ्य हे कळकळीच्या सेवेमधून निर्माण होते (लेखक: महात्मा गांधी)
-
घटना - १७ जून १९९१ — राजीव गांधी — यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर.
-
सुविचार — अस्थिरता आणि असंतुष्टता या प्रगतीसाठीच्या प्राथमिक गरजा आहेत (लेखक: थॉमस एडिसन)
-
निधन - १७ जून १६३१ — मुमताज महल — शाहजहानची पत्नी (जन्म: २७ एप्रिल १५९३)
-
निधन - १७ जून १९८३ — शरद पिळगावकर — चित्रपट निर्माते, दिग्दर्शक
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
सुविचार — झऱ्याचे नदीत रूपांतर होते आणि नद्या समुद्राकडे वाहत जातात वाईट सवयीचे हि असेच आहे (लेखक: ओव्हिड)
-
सुविचार — सामर्थ्य हे कळकळीच्या सेवेमधून निर्माण होते (लेखक: महात्मा गांधी)
-
घटना - १७ जून १९९१ — राजीव गांधी — यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर.
-
सुविचार — अस्थिरता आणि असंतुष्टता या प्रगतीसाठीच्या प्राथमिक गरजा आहेत (लेखक: थॉमस एडिसन)
-
निधन - १७ जून १६३१ — मुमताज महल — शाहजहानची पत्नी (जन्म: २७ एप्रिल १५९३)
-
निधन - १७ जून १९८३ — शरद पिळगावकर — चित्रपट निर्माते, दिग्दर्शक
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
१८ एप्रिल निधन
-
२००३: एडगर एफ. कॉड — इंग्रजी संगणक शास्त्रज्ञ, डेटा रिलेशनल मॉडेलचे शोधक
-
२००२: थोर हेअरडल — नॉर्वेजियन दर्यावर्दी व संशोधक
-
२००२: शरद दिघे — महाराष्ट्र विधान सभेचे अध्यक्ष
-
१९९९: रघूबीर सिंह — भारतीय छायाचित्रकार — पद्मश्री
-
१९९५: अण्णा लक्ष्मण दाते — पंचांगकर्ते आणि ज्योतिषशास्रज्ञ
-
१९७२: पांडुरंग वामन काणे — भारतीय भारतशास्त्रज्ञ आणि संस्कृत विद्वान — भारतरत्न
-
१९६६: स्वामी कुवलयानंद — योगविद्येचे पुरस्कर्ते व शारीरिक शिक्षणतज्ञ
-
१९५५: अल्बर्ट आईनस्टाईन — जर्मन आणि अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ — नोबेल पुरस्कार
-
१८९८: दामोदर हरी चापेकर — महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतिकारकांचे शिरोमणी
-
१८५९: तात्या टोपे — स्वातंत्रवीर सेनापती