ठळक गोष्टी
-
जन्म - ११ फेब्रुवारी १८४७ — थॉमस अल्वा एडिसन — विजेच्या दिव्याचे अमेरिकन संशोधक आणि उद्योजक (निधन: १८ ऑक्टोबर १९३१)
-
घटना - ११ फेब्रुवारी १९७९ — पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी अंदमान निकोबार बेटावरील सेल्युलर जेल राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले.
-
सुविचार — लांब लांब चे टप्पे घ्यायचे तर आयुष्याचा प्रवास फार कठीण आहे पण छोटे छोटे टप्पे घेत गेले तर हाच प्रवास कितीतरी सोपा आहे (लेखक: जीन गार्डनर)
-
जन्म - ११ फेब्रुवारी १९३१ — गोपीचंद नारंग — भारतीय साहित्य समीक्षक — पद्म भूषण, पद्मश्री (निधन: १५ जून २०२२)
-
सुविचार — संयम हा विद्वतेचा सोबती असतो (लेखक: संत ऑगस्टिन)
-
सुविचार — जर आपण न्यायाची रक्षण केले नाही तर न्याय सुद्धा आपले रक्षण करणार नाही (लेखक: फ्रान्सिस बेकन)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
जन्म - ११ फेब्रुवारी १८४७ — थॉमस अल्वा एडिसन — विजेच्या दिव्याचे अमेरिकन संशोधक आणि उद्योजक (निधन: १८ ऑक्टोबर १९३१)
-
घटना - ११ फेब्रुवारी १९७९ — पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी अंदमान निकोबार बेटावरील सेल्युलर जेल राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले.
-
सुविचार — लांब लांब चे टप्पे घ्यायचे तर आयुष्याचा प्रवास फार कठीण आहे पण छोटे छोटे टप्पे घेत गेले तर हाच प्रवास कितीतरी सोपा आहे (लेखक: जीन गार्डनर)
-
जन्म - ११ फेब्रुवारी १९३१ — गोपीचंद नारंग — भारतीय साहित्य समीक्षक — पद्म भूषण, पद्मश्री (निधन: १५ जून २०२२)
-
सुविचार — संयम हा विद्वतेचा सोबती असतो (लेखक: संत ऑगस्टिन)
-
सुविचार — जर आपण न्यायाची रक्षण केले नाही तर न्याय सुद्धा आपले रक्षण करणार नाही (लेखक: फ्रान्सिस बेकन)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
४ मे
-
२०२२: मंकीपॉक्स साथीचा उद्रेक — युनाइटेड किंग्डम मध्ये ह्या रोगाची सुरवात.
-
१९९६: — जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताला ६ तर एन. कुंजुराणीदेवीला दोन रौप्यपदके मिळाली.
-
१९९५: — महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने बॉम्बे हे नाव बदलून मुंबई असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला.
-
१९९२: — संगीतकार भूपेन हजारिका यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला.
-
१९८९: — सर्व पंचायत समित्यांमध्ये महिलांसाठी ३० टक्के जागा राखीव, अशी घोषणा पंतप्रधान राजीव गांधी यांनी केली.
-
१९७९: — मार्गारेट थॅचर युनायटेड किंग्डमच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या.
-
१९६७: — श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर नाशिक येथील मंदिरात जाऊन देवाची पूजा करण्याचा अधिकार सर्वांना आहे असा उच्च न्यायालयाचा निर्णय.
-
१९५९: — पहिले ग्रॅमी पुरस्कार आयोजीत केले गेले.
-
१९१०: — रॉयल कॅनेडियन नेव्ही ची स्थापना.
-
१९०४: — अमेरिकेने पनामा कालव्याच्या बांधकामास सुरुवात केली.
-
१८५४: — भारतातील पहिले टपाल तिकीट प्रकाशित झाले.
-
१७९९: — श्रीरंगपट्टणमच्या लढाईत टिपू सुलतान ब्रिटिशांकडून मारला गेला.
-
१९४१: परिमल डे — भारतीय फुटबॉलपटू
-
१८४७: महर्षी अण्णासाहेब पटवर्धन — लोकमान्य टिळकांचे मित्र आणि विख्यात वैद्य
-
१९८०: अनंत काणेकर — भारतीय साहित्यिक, कवी व पत्रकार — पद्मश्री
-
१७९९: टिपू सुलतान — म्हैसूरचा सुलतान, म्हैसूरचा वाघ