ठळक गोष्टी
सुविचार — प्रेमाची सातत्य म्हणजेच सुख असे वाटते पण या सुखापाठोपाठ दुःखही येते पण आपण मात्र एकालाच बिलगुण बसतो व दुसऱ्याला टाळतो सुखदुःखाच्या वास्तवते… ( लेखक: जे कृष्णमूर्ती )
निधन - ११ फेब्रुवारी १९९३ — कमाल अमरोही — चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, संवादलेखक आणि कवी (जन्म: १७ जानेवारी १९१८ )
जन्म - ११ फेब्रुवारी १९३१ — गोपीचंद नारंग — भारतीय साहित्य समीक्षक — पद्म भूषण, पद्मश्री (निधन: १५ जून २०२२ )
घटना - ११ फेब्रुवारी ६६० — सम्राट जिम्मु यांनी जपानचे राष्ट्र निर्माण केले.
सुविचार — आपली स्वप्ने आणि आकांक्षा यातूनच खऱ्या संधीचा शोध लागू शकतो ( लेखक: सयु एबाग )
सुविचार — खरे यश मिळवण्यासाठी स्वतःला चार प्रश्न विचारा का? का नाही? मी का नाही? आता का नाही? ( लेखक: जेम्स आलं )
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
सुविचार — प्रेमाची सातत्य म्हणजेच सुख असे वाटते पण या सुखापाठोपाठ दुःखही येते पण आपण मात्र एकालाच बिलगुण बसतो व दुसऱ्याला टाळतो सुखदुःखाच्या वास्तवते… ( लेखक: जे कृष्णमूर्ती )
निधन - ११ फेब्रुवारी १९९३ — कमाल अमरोही — चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, संवादलेखक आणि कवी (जन्म: १७ जानेवारी १९१८ )
जन्म - ११ फेब्रुवारी १९३१ — गोपीचंद नारंग — भारतीय साहित्य समीक्षक — पद्म भूषण, पद्मश्री (निधन: १५ जून २०२२ )
घटना - ११ फेब्रुवारी ६६० — सम्राट जिम्मु यांनी जपानचे राष्ट्र निर्माण केले.
सुविचार — आपली स्वप्ने आणि आकांक्षा यातूनच खऱ्या संधीचा शोध लागू शकतो ( लेखक: सयु एबाग )
सुविचार — खरे यश मिळवण्यासाठी स्वतःला चार प्रश्न विचारा का? का नाही? मी का नाही? आता का नाही? ( लेखक: जेम्स आलं )
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
४ मे घटना
२०२२: मंकीपॉक्स साथीचा उद्रेक — युनाइटेड किंग्डम मध्ये ह्या रोगाची सुरवात.
१९९६: — जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताला ६ तर एन. कुंजुराणीदेवीला दोन रौप्यपदके मिळाली.
१९९५: — महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने बॉम्बे हे नाव बदलून मुंबई असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला.
१९९२: — संगीतकार भूपेन हजारिका यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला.
१९८९: — सर्व पंचायत समित्यांमध्ये महिलांसाठी ३० टक्के जागा राखीव, अशी घोषणा पंतप्रधान राजीव गांधी यांनी केली.
१९७९: — मार्गारेट थॅचर युनायटेड किंग्डमच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या.
१९६७: — श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर नाशिक येथील मंदिरात जाऊन देवाची पूजा करण्याचा अधिकार सर्वांना आहे असा उच्च न्यायालयाचा निर्णय.
१९५९: — पहिले ग्रॅमी पुरस्कार आयोजीत केले गेले.
१९१०: — रॉयल कॅनेडियन नेव्ही ची स्थापना.
१९०४: — अमेरिकेने पनामा कालव्याच्या बांधकामास सुरुवात केली.
१८५४: — भारतातील पहिले टपाल तिकीट प्रकाशित झाले.
१७९९: — श्रीरंगपट्टणमच्या लढाईत टिपू सुलतान ब्रिटिशांकडून मारला गेला.