ठळक गोष्टी
  • सुविचार — आपण जर वाईट गोष्टीचा बीज नष्ट केलं नाही तर वाईट गोष्टीच आपल्याला नष्ट करतील (लेखक: अज्ञात)
  • सुविचार — खरा धर्म हा दुर्बल आणि दुर्दम्य आसक्तींना घालून मन निर्मळ करतो (लेखक: बेंजामिन विक्टर)
  • घटना - १५ सप्टेंबर १९५३ — श्रीमती विजयालक्ष्मी पंडित — यांची संयुक्त राष्ट्रसंघाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवड.
  • घटना - १५ सप्टेंबर १९४८ — एफ-८६ सेबर — जेटविमानाने ताशी १,०८० किमीची गती गाठून उच्चांक नोंदवला.
  • १५ सप्टेंबर विशेष दिन — अभियंता दिन
  • सुविचार — संभाषण करताना ज्याचा मागून पश्चाताप करावा लागेल असा एकही शब्द उच्चारता कामा नये (लेखक: मोहम्मद पैगंबर)
  • निधन - १५ सप्टेंबर २००८ — गंगाधर गाडगीळ — मराठी लेखक, अर्थतज्ज्ञ आणि साहित्यसमीक्षक; ‘नवकथेचे अध्वर्यू’ म्हणून प्रसिद्ध — साहित्य अकादमी पुरस्कार, जनस्थान पुरस्कार, अभिरुची पुरस्कार (जन्म: २५ ऑगस्ट १९२३)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

४ मे निधन

  • २०१३: ख्रिश्चन डी दुवे (जन्म: २ ऑक्टोबर १९१७ )
  • २००८: किशन महाराज (जन्म: ३ सप्टेंबर १९२३ )
  • १९९३: एन.जी. चंदावरकर (जन्म: २ डिसेंबर १८५५ )
  • १९८०: जोसेफ टिटो (जन्म: ७ मे १८९२ )
  • १९८०: अनंत काणेकर (जन्म: २ डिसेंबर १९०५ )
  • १९६८: आशुतोष मुखोपाध्याय
  • १९३८: कानो जिगोरो (जन्म: २८ ऑक्टोबर १८६० )
  • १९३८: कार्ल फॉन ओसिएत्स्की (जन्म: ३ ऑक्टोबर १८८९ )
  • १८७९: मुथू कुमारस्वामी (जन्म: २३ जानेवारी १८३४ )
  • १८४९: ज्योतीन्द्रनाथ टागोर (जन्म: ४ मार्च १९२५ )
  • १७९९: टिपू सुलतान (जन्म: २० नोव्हेंबर १७५० )