सुविचार — एखादा माणूस शूर धरीवाण ठरतो तो इतरांपेक्षा अधिक धैर्यवान असतो म्हणून नाही तर इतरांपेक्षा धैर्य अधिक काळ टिकवतो म्हणून (लेखक: राल्फ वालडो इमर्सन)
सुविचार — ताऱ्याला हात लावता येत नाही हे एखाद्या मूर्खालाही कळत असते मात्र शहाणी माणसे तसे करण्याचा प्रयत्न कधीच सोडत नाही (लेखक: हॅरी अँडरसन)
घटना - ४ मे १९१० — रॉयल कॅनेडियन नेव्ही ची स्थापना.
घटना - ४ मे १९७९ — मार्गारेट थॅचर युनायटेड किंग्डमच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या.
सुविचार — मुक्तपणे आनंदी आयुष्य जगायचे असेल तर मनातील कंटाळवाणी भावना काढून टाकणे ही पहिली अट आहे (लेखक: रिचार्ज बाग)
घटना - ४ मे २०२२ — मंकीपॉक्स साथीचा उद्रेक — युनाइटेड किंग्डम मध्ये ह्या रोगाची सुरवात.
सुविचार — एखादा माणूस शूर धरीवाण ठरतो तो इतरांपेक्षा अधिक धैर्यवान असतो म्हणून नाही तर इतरांपेक्षा धैर्य अधिक काळ टिकवतो म्हणून (लेखक: राल्फ वालडो इमर्सन)
सुविचार — ताऱ्याला हात लावता येत नाही हे एखाद्या मूर्खालाही कळत असते मात्र शहाणी माणसे तसे करण्याचा प्रयत्न कधीच सोडत नाही (लेखक: हॅरी अँडरसन)
घटना - ४ मे १९१० — रॉयल कॅनेडियन नेव्ही ची स्थापना.
घटना - ४ मे १९७९ — मार्गारेट थॅचर युनायटेड किंग्डमच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या.
सुविचार — मुक्तपणे आनंदी आयुष्य जगायचे असेल तर मनातील कंटाळवाणी भावना काढून टाकणे ही पहिली अट आहे (लेखक: रिचार्ज बाग)
घटना - ४ मे २०२२ — मंकीपॉक्स साथीचा उद्रेक — युनाइटेड किंग्डम मध्ये ह्या रोगाची सुरवात.
१९९९:— टेनिस सम्राज्ञी स्टेफी ग्राफ हिने जर्मन खुल्या टेनिस स्पर्धेत आपल्या कारकिर्दीतील १,००० वा सामना खेळण्याचा एक वेगळा विक्रम प्रस्थापित केला.
१९९८:— २४ वर्षांनंतर भारताने पुन्हा राजस्थानच्या वाळवंटातील पोखरणच्या परिसरात हायड्रोजन बॉम्बनिर्मितीसाठीच्या साधनासह तीन यशस्वी आण्विक चाचण्या केल्या.
१९९६:— १९९६ माउंट एव्हरेस्ट आपत्ती - एकाच दिवसात माउंट एव्हरेस्टच शीखर चढणाऱ्या ८ लोकांचे निधन झाले.
१९४९:— इस्त्रायलचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) समावेश झाला.
१८८८:— मुंबईतील मांडवी येथील कोळीवाड्यात थोर समाजसुधारक जोतिबा फुले यांना रावबहादूर वड्डेदार यांनी महात्मा ही पदवी दिली.
१८६७:— लक्झेंबर्गला स्वातंत्र्य मिळाले.
१८५८:— मिनेसोटा अमेरिकेचे ३२ वे राज्य झाले.
१८५७:— १८५७ चा राष्ट्रीय उठाव भारतीयांनी ब्रिटिशांकडून दिल्ली ताब्यात घेतली.
१५०२:— ख्रिस्तोफर कोलंबस आपल्या ४ थ्या आणि अखेरच्या सफरीवर वेस्ट इंडिज बेटांकडे निघाला.