सुविचार — वकृत्व कला म्हणजे आत्म्याला पडणारी जादूची भुरळ (लेखक: प्लेटो)
जन्म - १९ मार्च १९२४ — फकीर चंद कोहली — भारतीय उद्योजक, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे संस्थापक — पद्म विभूषण (निधन: २६ नोव्हेंबर २०२०)
सुविचार — वक्त्याचे विचार सखोल नसतील तर ते भाषणाची लांबण लावून त्याचे भरपाई करण्याचा प्रयत्न करतात (लेखक: मोंटेसक्यू)
सुविचार — छोट्यांशी हळुवारपणे वयोवृद्धांशी अनुकंपनीने संघर्ष करणाऱ्यांशी सहानुभूतीने दुबळ्या तसेच प्रभागादेशी लोकांची सहनशीलतेने वागावे कारण आपल्याला… (लेखक: लॉईड शिअरर)
घटना - १९ मार्च १८४८ — लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांच्या शतपत्रांपैकी पहिले पत्र मुंबईच्या प्रभाकर या वृत्तपत्रात प्रसिध्द झाले.
सुविचार — वकृत्व कला म्हणजे आत्म्याला पडणारी जादूची भुरळ (लेखक: प्लेटो)
जन्म - १९ मार्च १९२४ — फकीर चंद कोहली — भारतीय उद्योजक, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे संस्थापक — पद्म विभूषण (निधन: २६ नोव्हेंबर २०२०)
सुविचार — वक्त्याचे विचार सखोल नसतील तर ते भाषणाची लांबण लावून त्याचे भरपाई करण्याचा प्रयत्न करतात (लेखक: मोंटेसक्यू)
सुविचार — छोट्यांशी हळुवारपणे वयोवृद्धांशी अनुकंपनीने संघर्ष करणाऱ्यांशी सहानुभूतीने दुबळ्या तसेच प्रभागादेशी लोकांची सहनशीलतेने वागावे कारण आपल्याला… (लेखक: लॉईड शिअरर)
घटना - १९ मार्च १८४८ — लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांच्या शतपत्रांपैकी पहिले पत्र मुंबईच्या प्रभाकर या वृत्तपत्रात प्रसिध्द झाले.
१९९९:— टेनिस सम्राज्ञी स्टेफी ग्राफ हिने जर्मन खुल्या टेनिस स्पर्धेत आपल्या कारकिर्दीतील १,००० वा सामना खेळण्याचा एक वेगळा विक्रम प्रस्थापित केला.
१९९८:— २४ वर्षांनंतर भारताने पुन्हा राजस्थानच्या वाळवंटातील पोखरणच्या परिसरात हायड्रोजन बॉम्बनिर्मितीसाठीच्या साधनासह तीन यशस्वी आण्विक चाचण्या केल्या.
१९९६:— १९९६ माउंट एव्हरेस्ट आपत्ती - एकाच दिवसात माउंट एव्हरेस्टच शीखर चढणाऱ्या ८ लोकांचे निधन झाले.
१९४९:— इस्त्रायलचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) समावेश झाला.
१८८८:— मुंबईतील मांडवी येथील कोळीवाड्यात थोर समाजसुधारक जोतिबा फुले यांना रावबहादूर वड्डेदार यांनी महात्मा ही पदवी दिली.
१८६७:— लक्झेंबर्गला स्वातंत्र्य मिळाले.
१८५८:— मिनेसोटा अमेरिकेचे ३२ वे राज्य झाले.
१८५७:— १८५७ चा राष्ट्रीय उठाव भारतीयांनी ब्रिटिशांकडून दिल्ली ताब्यात घेतली.
१५०२:— ख्रिस्तोफर कोलंबस आपल्या ४ थ्या आणि अखेरच्या सफरीवर वेस्ट इंडिज बेटांकडे निघाला.