घटना - २ ऑगस्ट १९५४ — दादरा व नगर हवेली — प्रदेश पोर्तुगीजांकडुन भारतात विलीन.
सुविचार — सुखदायक क्षणाचा मला मनापासून आनंद आस्वाद घ्यावयाचा असतो म्हणून मी मद्यपान करायची काढते (लेखक: लेडी अस्टर)
सुविचार — जो तो हुकूम फर्माऊ इच्छितो हुकूम पाळायला कोणीच राजे नाही प्राचीन काळाच्या त्या अद्भुत ब्रह्मचार्य आश्रमाच्या लोकांनीच हा अनर्थ ओढावला आहे आ… (लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
घटना - २ ऑगस्ट १९९० — गुल्फ युद्ध — इराक देशाने कुवेतवर आक्रमण केले आणि युद्ध सुरु झाले.
सुविचार — या जगात माणसाला लाभणारी सर्वात मौल्यवान वस्तू म्हणजे स्त्रीचे अंतकरण (लेखक: इ डब्ल्यू विलकॉक्स)
घटना - २ ऑगस्ट १६७७ — मराठा साम्राज्य — शिवाजी महाराज तामिळनाडूतील विरुधाचलम येथे देवदर्शनास गेले. तिथे त्यांनी डच प्रतिनिधींशी बोलणी केली.
घटना - २ ऑगस्ट १९५४ — दादरा व नगर हवेली — प्रदेश पोर्तुगीजांकडुन भारतात विलीन.
सुविचार — सुखदायक क्षणाचा मला मनापासून आनंद आस्वाद घ्यावयाचा असतो म्हणून मी मद्यपान करायची काढते (लेखक: लेडी अस्टर)
सुविचार — जो तो हुकूम फर्माऊ इच्छितो हुकूम पाळायला कोणीच राजे नाही प्राचीन काळाच्या त्या अद्भुत ब्रह्मचार्य आश्रमाच्या लोकांनीच हा अनर्थ ओढावला आहे आ… (लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
घटना - २ ऑगस्ट १९९० — गुल्फ युद्ध — इराक देशाने कुवेतवर आक्रमण केले आणि युद्ध सुरु झाले.
सुविचार — या जगात माणसाला लाभणारी सर्वात मौल्यवान वस्तू म्हणजे स्त्रीचे अंतकरण (लेखक: इ डब्ल्यू विलकॉक्स)
घटना - २ ऑगस्ट १६७७ — मराठा साम्राज्य — शिवाजी महाराज तामिळनाडूतील विरुधाचलम येथे देवदर्शनास गेले. तिथे त्यांनी डच प्रतिनिधींशी बोलणी केली.
१९९९:— टेनिस सम्राज्ञी स्टेफी ग्राफ हिने जर्मन खुल्या टेनिस स्पर्धेत आपल्या कारकिर्दीतील १,००० वा सामना खेळण्याचा एक वेगळा विक्रम प्रस्थापित केला.
१९९८:— २४ वर्षांनंतर भारताने पुन्हा राजस्थानच्या वाळवंटातील पोखरणच्या परिसरात हायड्रोजन बॉम्बनिर्मितीसाठीच्या साधनासह तीन यशस्वी आण्विक चाचण्या केल्या.
१९९६:— १९९६ माउंट एव्हरेस्ट आपत्ती - एकाच दिवसात माउंट एव्हरेस्टच शीखर चढणाऱ्या ८ लोकांचे निधन झाले.
१९४९:— इस्त्रायलचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) समावेश झाला.
१८८८:— मुंबईतील मांडवी येथील कोळीवाड्यात थोर समाजसुधारक जोतिबा फुले यांना रावबहादूर वड्डेदार यांनी महात्मा ही पदवी दिली.
१८६७:— लक्झेंबर्गला स्वातंत्र्य मिळाले.
१८५८:— मिनेसोटा अमेरिकेचे ३२ वे राज्य झाले.
१८५७:— १८५७ चा राष्ट्रीय उठाव भारतीयांनी ब्रिटिशांकडून दिल्ली ताब्यात घेतली.
१५०२:— ख्रिस्तोफर कोलंबस आपल्या ४ थ्या आणि अखेरच्या सफरीवर वेस्ट इंडिज बेटांकडे निघाला.