सुविचार — जो मनुष्य मनात फाळलेल्या क्रोधाला एखाद्या वेगवान रथाला रोखल्याप्रमाणे त्वरित आवर घालतो त्यालाच मी खरा सार्थी मानतो (लेखक: भगवान गौतम बुद्ध)
घटना - २४ जून १९१६ — मेरी पिकफोर्ड — १० लाख (१ मिलिअन) डॉलर्स मानधन मिळवणाऱ्या पहिल्या महिला चित्रपट अभिनेत्री बनल्या.
घटना - २४ जून १९९६ — मायकेल जॉन्सनचा १९.६६ सेकंदांत २०० मीटर धावून विश्वविक्रम.
सुविचार — स्वतःच्या वृत्तीचा नीट सूक्ष्म अभ्यास करा आणि तुमच्या असे लक्षात येईल की तुम्हाला बसलेला प्रत्येक तडाखा तुम्हीच तुमच्यासाठी तयार केला आहे (लेखक: अज्ञात)
घटना - २४ जून १७९३ — फ्रान्स — पहिल्या प्रजासत्ताक घटनेचा अवलंब केला गेला.
सुविचार — लोकांकडून हवे तसे काम करून घेता येणे हीच माझ्या मते जगातील सर्वश्रेष्ठ क्षमता होय (लेखक: जॉन रॉकफेलर)
सुविचार — जो मनुष्य मनात फाळलेल्या क्रोधाला एखाद्या वेगवान रथाला रोखल्याप्रमाणे त्वरित आवर घालतो त्यालाच मी खरा सार्थी मानतो (लेखक: भगवान गौतम बुद्ध)
घटना - २४ जून १९१६ — मेरी पिकफोर्ड — १० लाख (१ मिलिअन) डॉलर्स मानधन मिळवणाऱ्या पहिल्या महिला चित्रपट अभिनेत्री बनल्या.
घटना - २४ जून १९९६ — मायकेल जॉन्सनचा १९.६६ सेकंदांत २०० मीटर धावून विश्वविक्रम.
सुविचार — स्वतःच्या वृत्तीचा नीट सूक्ष्म अभ्यास करा आणि तुमच्या असे लक्षात येईल की तुम्हाला बसलेला प्रत्येक तडाखा तुम्हीच तुमच्यासाठी तयार केला आहे (लेखक: अज्ञात)
घटना - २४ जून १७९३ — फ्रान्स — पहिल्या प्रजासत्ताक घटनेचा अवलंब केला गेला.
सुविचार — लोकांकडून हवे तसे काम करून घेता येणे हीच माझ्या मते जगातील सर्वश्रेष्ठ क्षमता होय (लेखक: जॉन रॉकफेलर)
१९९९:— टेनिस सम्राज्ञी स्टेफी ग्राफ हिने जर्मन खुल्या टेनिस स्पर्धेत आपल्या कारकिर्दीतील १,००० वा सामना खेळण्याचा एक वेगळा विक्रम प्रस्थापित केला.
१९९८:— २४ वर्षांनंतर भारताने पुन्हा राजस्थानच्या वाळवंटातील पोखरणच्या परिसरात हायड्रोजन बॉम्बनिर्मितीसाठीच्या साधनासह तीन यशस्वी आण्विक चाचण्या केल्या.
१९९६:— १९९६ माउंट एव्हरेस्ट आपत्ती - एकाच दिवसात माउंट एव्हरेस्टच शीखर चढणाऱ्या ८ लोकांचे निधन झाले.
१९४९:— इस्त्रायलचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) समावेश झाला.
१८८८:— मुंबईतील मांडवी येथील कोळीवाड्यात थोर समाजसुधारक जोतिबा फुले यांना रावबहादूर वड्डेदार यांनी महात्मा ही पदवी दिली.
१८६७:— लक्झेंबर्गला स्वातंत्र्य मिळाले.
१८५८:— मिनेसोटा अमेरिकेचे ३२ वे राज्य झाले.
१८५७:— १८५७ चा राष्ट्रीय उठाव भारतीयांनी ब्रिटिशांकडून दिल्ली ताब्यात घेतली.
१५०२:— ख्रिस्तोफर कोलंबस आपल्या ४ थ्या आणि अखेरच्या सफरीवर वेस्ट इंडिज बेटांकडे निघाला.