सुविचार — एखादे बीज खडकावर पडले तर योग्य परिस्थितीच्या अभावामुळे तेथे ते जीव धरू शकणार नाही तेथे त्याची जोपासना होणे शक्य नसते विचारबिजानाही हाच नियम… (लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
जन्म - ७ ऑगस्ट १९२५ — एम. एस. स्वामीनाथन — भारतीय कृषी शास्त्रज्ञ, भारतातील हरितक्रांतीचे जनक आणि अन्नसुरक्षेचे समर्थक
— भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री, रॅमन मॅगसेसे पुरस्कार (निधन: २८ सप्टेंबर २०२३)
घटना - ७ ऑगस्ट १९४७ — थोर हायरडल व त्याच्या सहकाऱ्यांनी बाल्सा लाकडापासुन तयार केलेल्या कॉन टिकी या तराफ्यातुन १०१ दिवसात पॅसिफिक महासागरात ७,००० किमी प्रवास केला.
सुविचार — एखादे बीज खडकावर पडले तर योग्य परिस्थितीच्या अभावामुळे तेथे ते जीव धरू शकणार नाही तेथे त्याची जोपासना होणे शक्य नसते विचारबिजानाही हाच नियम… (लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
जन्म - ७ ऑगस्ट १९२५ — एम. एस. स्वामीनाथन — भारतीय कृषी शास्त्रज्ञ, भारतातील हरितक्रांतीचे जनक आणि अन्नसुरक्षेचे समर्थक
— भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री, रॅमन मॅगसेसे पुरस्कार (निधन: २८ सप्टेंबर २०२३)
घटना - ७ ऑगस्ट १९४७ — थोर हायरडल व त्याच्या सहकाऱ्यांनी बाल्सा लाकडापासुन तयार केलेल्या कॉन टिकी या तराफ्यातुन १०१ दिवसात पॅसिफिक महासागरात ७,००० किमी प्रवास केला.