सुविचार — विचारी पुरुषांना हे जग एक सुखान्तिका वाटते तर भावनाप्रधान माणसाला तेच जग एक शोकांतिका वाटते (लेखक: एच वॉलपोल)
निधन - ७ ऑगस्ट १९४१ — रबिन्द्रनाथ टागोर — भारतीय कवी, लेखक आणि तत्त्वज्ञ, साहित्याच्या क्षेत्रात जागतिक कीर्ती मिळवणारे पहिले आशियाई नोबेलविजेते
— नोबेल पुरस्कार, नाइटहूड (जन्म: ७ मे १८६१)
सुविचार — विचारी पुरुषांना हे जग एक सुखान्तिका वाटते तर भावनाप्रधान माणसाला तेच जग एक शोकांतिका वाटते (लेखक: एच वॉलपोल)
निधन - ७ ऑगस्ट १९४१ — रबिन्द्रनाथ टागोर — भारतीय कवी, लेखक आणि तत्त्वज्ञ, साहित्याच्या क्षेत्रात जागतिक कीर्ती मिळवणारे पहिले आशियाई नोबेलविजेते
— नोबेल पुरस्कार, नाइटहूड (जन्म: ७ मे १८६१)
१९८२:रोनाल्ड रेगन— अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष यांनी अमली पदार्थांविरुद्ध युद्ध पुकारले.
१९८१:होस्नी मुबारक— यांची इजिप्तचे ४थे अध्यक्ष म्हणून निवड.
१९६८:जिम हाइन्स— १००-मीटर स्प्रिंट पाळण्याच्या शर्यतीमध्ये ९.९५ सेकंद वेळेसह तथाकथित 'दहा-सेकंदचा अडथळा' पार करणारे पहिले धावपटू बनले.
१९६६:मॉन्ट्रियल मेट्रो— मॉन्ट्रियल शहरातील भूमिगत जलद संक्रमण प्रणाली सुरु झाली.
१९५६:बाबासाहेब आंबेडकर— यांनी आपल्या सुमारे ३,८०,००० अनुयायांसह दीक्षाभूमी, नागपूर येथे बौद्ध धर्मात प्रवेश केला.
१९५२:कोरियन युद्ध— ट्रायंगल हिलची लढाई: १९५२ची सर्वात मोठी आणि रक्तरंजित लढाई आहे.
१९४७:चक येगर— हे ध्वनीपेक्षा जास्त वेगाने पहिले यशस्वी उड्डाण करणारे वैमानिक बनले.
१९३३:जर्मनी— लीग ऑफ नेशन्स आणि जागतिक नि:शस्त्रीकरण परिषदेतून माघार घेतली .
१९२६:ए. ए. मिल्ने— यांचे विनी-द-पूह हे लहान मुलांसाठी पुस्तक प्रकाशित झाले.
१९२०:ऑक्सफर्ड विद्यापीठ— पदवी अभ्यासक्रमास स्त्रियांना प्रवेश दिला.
१९२०:टार्टूचा करार— फिनलंड आणि सोव्हिएत रशियाने काही प्रदेशांची देवाणघेवाण करून या करारावर स्वाक्षरी केली.
१९१२:थियोडोर रुझवेल्ट— अमेरिकेचे २६वे राष्ट्राध्यक्ष यांच्यावर जॉन श्रॅन्क या वेडसर व्यक्तीने खुनी हल्ला केला.
१८८४:जॉर्ज ईस्टमनला— यांनानवीन पेपर-स्ट्रीप फोटोग्राफिक फिल्मचे अमेरिकन सरकारचे पेटंट मिळाले .
१८०८:फ्रान्स— देशाने रागुसा प्रजासत्ताक जिंकून घेतले.
१७७३:पोलिश-लिथुआनियन कॉमनवेल्थ— येथे अधिकृत नोंदणी केलेले पहिले शिक्षण मंत्रालय सुरु झाले.
जन्म
१९२४:बीरेन्द्रकुमार भट्टाचार्य— भारतीय आसामी लेखक आणि कादंबरीकार, आधुनिक आसामी साहित्याचे प्रमुख लेखक म्हणून प्रसिद्ध — ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार
(निधन: ६ ऑगस्ट १९९७
)
निधन
२०२५:बाबू एम. पळिस्सरी— भारतीय राजकारणी, केरळचे आमदार
२०२५:रवि नाईक— भारतीय राजकारणी, गोव्याचे माजी मुख्यमंत्री
(जन्म: १८ सप्टेंबर १९४६
)
२०२२:एन. यु. प्रभु— भारतीय-अमेरिकन गणितज्ञ
(जन्म: २५ एप्रिल १९२४
)
२०२२:केदार सिंग फोनिया— भारतीय राजकारणी, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे आमदार
(जन्म: ६ ऑक्टोबर १९३०
)
२०१५:राधाकृष्ण हरिराम तहिलियानी— भारतीय नौसेनाधिपती
(जन्म: १२ मे १९३०
)
२०१३:मोहन धारिया— भारतीय राजकारणी, केंद्रीय मंत्री
(जन्म: १४ फेब्रुवारी १९२५
)
२०११:रेग अल्कॉक— कॅनेडियन उद्योगपती आणि राजकारणी, ट्रेझरी बोर्डाचे १७वे कॅनेडियन अध्यक्ष
(जन्म: १६ एप्रिल १९४८
)
२००४:दत्तोपंत ठेंगडी— भारतीय समाजकारणी, स्वदेशी जागरण मंच, मजदूर संघ व कामगार संघ संस्थापक
(जन्म: १० नोव्हेंबर १९२०
)
१९९९:ज्युलिअस न्येरेरे— टांझानियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष
(जन्म: १३ एप्रिल १९२२
)
१९९७:हेरॉल्ड रॉबिन्स— अमेरिकन कादंबरीकार
(जन्म: २१ मे १९१६
)
१९९४:सेतू माधवराव पगडी— भारतीय इतिहासकार, विचारवंत, संशोधक, वक्ते
(जन्म: २७ ऑगस्ट १९१०
)
१९९३:लालचंद हिराचंद दोशी— भारतीय उद्योजक, वालचंद उद्योगसमूहाचे अध्यक्ष — पद्मश्री
(जन्म: २४ ऑक्टोबर १९०४
)
१९५३:रघुनाथ धोंडो कर्वे— भारतीय विचारवंत, समाजकारणी
(जन्म: १४ जानेवारी १८८२
)
१९४७:नरसिंह चिंतामण केळकर— भारतीय साहित्यसम्राट, केसरी वृत्तपत्राचे संपादक
(जन्म: २४ ऑगस्ट १८७२
)