ठळक गोष्टी
सुविचार — कोणत्याही चर्चमध्ये मंदिरामध्ये मजिती मध्ये गुरुद्वारामध्ये किंवा कुठल्याही तथाकथेत धर्मस्थळ स्थळांमध्ये परमात्मा कधीच नसतो कुठल्याच धर्माच… ( लेखक: राजा मंगळवेढेकर — जन्म: ११ डिसेंबर १९२५ | निधन: १ एप्रिल २००६ )
निधन - ३ जून १९५६ — वीर वामनराव जोशी — स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार (जन्म: १८ मार्च १८८१ )
घटना - ३ जून २०१२ — राणी एलिझाबेथ (दुसरी) — यांच्या डायमंड ज्युबिलीसाठी थेम्स नदीवर कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
घटना - ३ जून १९४२ — दुसरे महायुद्ध — अलेउशियन बेटांची मोहीम: जपानने उनालास्का बेटावर बॉम्बफेक सुरू केली.
सुविचार — मनाला ताकद येते ती श्रमाने विश्रांतीने नव्हे ( लेखक: पोप )
३ जून विशेष दिन — जागतिक सायकल दिन
सुविचार — ज्यावेळी हृदयावर खूप दडपण येते तेव्हा अश्रू हे हृदयाच्या सुरक्षाझडपे प्रमाणे कार्य करतात ( लेखक: अल्बर्ट स्मिथ )
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
सुविचार — कोणत्याही चर्चमध्ये मंदिरामध्ये मजिती मध्ये गुरुद्वारामध्ये किंवा कुठल्याही तथाकथेत धर्मस्थळ स्थळांमध्ये परमात्मा कधीच नसतो कुठल्याच धर्माच… ( लेखक: राजा मंगळवेढेकर — जन्म: ११ डिसेंबर १९२५ | निधन: १ एप्रिल २००६ )
निधन - ३ जून १९५६ — वीर वामनराव जोशी — स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार (जन्म: १८ मार्च १८८१ )
घटना - ३ जून २०१२ — राणी एलिझाबेथ (दुसरी) — यांच्या डायमंड ज्युबिलीसाठी थेम्स नदीवर कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
घटना - ३ जून १९४२ — दुसरे महायुद्ध — अलेउशियन बेटांची मोहीम: जपानने उनालास्का बेटावर बॉम्बफेक सुरू केली.
सुविचार — मनाला ताकद येते ती श्रमाने विश्रांतीने नव्हे ( लेखक: पोप )
३ जून विशेष दिन — जागतिक सायकल दिन
सुविचार — ज्यावेळी हृदयावर खूप दडपण येते तेव्हा अश्रू हे हृदयाच्या सुरक्षाझडपे प्रमाणे कार्य करतात ( लेखक: अल्बर्ट स्मिथ )
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
१६ ऑक्टोबर
१९८६: — ८००० मीटर पेक्षा उच्च असणारी १४ शीखरे सर करणारे रिइनॉल्ड मेस्नर हे पहिली व्यक्ती ठरले.
१९८४: — आर्चबिशप डेसमंड टुटू यांना नोबेल शांति पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
१९७८: — माऊंट एव्हरेस्टच्या शीखरावर पोहोचण्यासाठी वांडा रुटकिविझ पहिल्या युरोपियन महिला आहे.
१९७५: — बांगला देशातील रहिमा बानू ही २ वर्षांची मुलगी ही देवी रोगाचा जगातील शेवटचा रुग्ण ठरली.
१९७३: — हेन्री किसिंजर आणि ली डक थो यांना नोबेल शांति पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
१९६८: — हर गोविंद खुराना यांना नोबेल पारितोषिक प्रदान.
१९५१: — पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची रावळपिंडी येथे हत्या करण्यात आली.
१९०५: — भारताचे व्हॉइसरॉय लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाळणी करण्याचा आदेश दिला.
१८४६: — डॉ. जॉन वॉरेन या अमेरिकन डॉक्टरने शस्त्रक्रिया करताना भूल देण्यासाठी सर्वप्रथम इथर या रसायनाचा वापर केला.
१७९३: — फ्रेन्च राज्यक्रांती फ्रान्सचा राजा सोळावा लुई याची विधवा पत्नी मेरी ऍ ॅंटोनिएत हिचा गिलोटीनवर वध करण्यात आला.
१९३९: दिगंबर हंसदा — भारतीय संथाली भाषाशास्त्रज्ञ आणि आदिवासी हक्कांचे वकील — पद्मश्री
२०२२: मनोजसिंग मांडवी — भारतीय राजकारणी, छत्तीसगडचे आमदार
२०२२: दिलीप महालानाबिस — भारतीय बालरोगतज्ञ
२०२२: ओ.पी. शर्मा — भारतीय जादूगार
२०१३: गोविंद पुरुषोत्तम देशपांडे — भारतीय नाटककार
१९९७: दत्ता गोर्ले — मराठी चित्रपटसृष्टीतील छायालेखक
१९८१: मोशे दायान — इस्त्रायलचे परराष्ट्रमंत्री, कृषीमंत्री आणि संरक्षणमंत्री, इस्रायली सेना प्रमुख
१९५१: लियाकत अली खान — पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान
१९५०: दादासाहेब केतकर — अनाथ विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक वि. गं. तथा
१९४८: माधवराव जोशी — नाटककार माधव नारायण तथा
१९४४: गुरुनाथ प्रभाकर ओगले — उद्योजक, प्रभाकर कंदिलचे निर्माते
१९०५: पंत महाराज बाळेकुंद्री — आध्यात्मिक गुरू
१८५२: गुलाम भिक नायरंग — कवी, वकील, आणि राजकारणी
१७९९: वीरपदिया कट्टाबोम्मन — भारतीय स्वातंत्र्यसैनिक
१७९३: मेरी आंत्वानेत — फ्रेन्च सम्राज्ञी