ठळक गोष्टी
  • सुविचार — जोवर आपल्या जगण्याने एखाद्या तरी माणसाच्या जीवनात आनंद निर्माण करता येत असेल तोवर आपल्या जीवनात अर्थ आहे असे समजायचे (लेखक: महात्मा गांधी)
  • घटना - १६ सप्टेंबर १९६१ — अंतराळ आणि उच्च वातावरण संशोधन आयोग, पाकिस्तान — स्थापना.
  • निधन - १६ सप्टेंबर १९७७ — केसरबाई केरकर — जयपूर-अत्रौली घराण्याच्या प्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका आणि खयाल गायनाच्या श्रेष्ठ कलाकार — पद्मभूषण, साहित्य अकादमी पुरस्कार (जन्म: १३ जुलै १८९२)
  • सुविचार — करीन परिस्थितीत बहुतेकांना तग धरता येतो पण व्यक्तीच्या चारित्र्याचा खरा कस लागतो तो त्याच्याकडे सत्ता आल्यानंतर (लेखक: अब्राहम लिंकनजन्म: १२ फेब्रुवारी १८०९ | निधन: १५ एप्रिल १८६५)
  • सुविचार — दुसऱ्याच्या हृदयातील वेतना कमी करणे म्हणजे स्वतःच्या वेदना विसरणे होय (लेखक: फ्रान्सिस बेकन)
  • घटना - १६ सप्टेंबर १९५५ — बॅलेस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी — सोव्हिएत युनियनची झुलू-श्रेणीची पाणबुडी बॅलेस्टिक क्षेपणास्त्र प्रक्षेपित करणारी पहिली पाणबुडी बनली.
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

२७ जून निधन

  • २०१४: लेस्ली मनीगाट (जन्म: १६ ऑगस्ट १९३० )
  • २००८: फील्ड मार्शल सॅम होर्मसजी फ्रामजी जमशेदजी माणेकशाॅ (जन्म: ३ एप्रिल १९१४ )
  • २०००: द. ना. गोखले (जन्म: २० सप्टेंबर १९२२ )
  • १९९८: होमी जे. एच. तल्यारखान (जन्म: ९ फेब्रुवारी १९१७ )
  • १९९६: अल्बर्ट आर. ब्रोकोली (जन्म: ५ एप्रिल १९०९ )
  • १९५७: हर्मन बुहल (जन्म: २१ सप्टेंबर १९२४ )
  • १८३९: महाराजा रणजितसिंग (जन्म: १३ नोव्हेंबर १७८० )
  • १७०८: धनाजी जाधव