ठळक गोष्टी
-
सुविचार — आयुष्यातील अपघातांनाही सभ्यतेने हाताळत त्यावर यशाची इमारत उभारतो तो खरा आदर्श माणूस (लेखक: ऍरिस्टॉटल)
-
निधन - ११ फेब्रुवारी १९९३ — कमाल अमरोही — चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, संवादलेखक आणि कवी (जन्म: १७ जानेवारी १९१८)
-
सुविचार — तीव्र इच्छाशक्ती हेच यशाचे खरे रहस्य होय (लेखक: सॉक्रेटिस)
-
सुविचार — आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा शेवटचा आहे असे समजून घालवावा म्हणजे आयुष्य आनंदमय होईल (लेखक: पी सायरस)
-
जन्म - ११ फेब्रुवारी १९३१ — गोपीचंद नारंग — भारतीय साहित्य समीक्षक — पद्म भूषण, पद्मश्री (निधन: १५ जून २०२२)
-
घटना - ११ फेब्रुवारी १९७९ — पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी अंदमान निकोबार बेटावरील सेल्युलर जेल राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले.
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
सुविचार — आयुष्यातील अपघातांनाही सभ्यतेने हाताळत त्यावर यशाची इमारत उभारतो तो खरा आदर्श माणूस (लेखक: ऍरिस्टॉटल)
-
निधन - ११ फेब्रुवारी १९९३ — कमाल अमरोही — चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, संवादलेखक आणि कवी (जन्म: १७ जानेवारी १९१८)
-
सुविचार — तीव्र इच्छाशक्ती हेच यशाचे खरे रहस्य होय (लेखक: सॉक्रेटिस)
-
सुविचार — आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा शेवटचा आहे असे समजून घालवावा म्हणजे आयुष्य आनंदमय होईल (लेखक: पी सायरस)
-
जन्म - ११ फेब्रुवारी १९३१ — गोपीचंद नारंग — भारतीय साहित्य समीक्षक — पद्म भूषण, पद्मश्री (निधन: १५ जून २०२२)
-
घटना - ११ फेब्रुवारी १९७९ — पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी अंदमान निकोबार बेटावरील सेल्युलर जेल राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले.
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
७ नोव्हेंबर निधन
-
२०२२: सर रॉजर भटनागर — भारतीय-न्यूझीलंडचे उद्योजक, न्यूझीलंडमध्ये नाइट पदवी मिळवणारे पहिले भारतीय वंशाचे व्यक्ती
-
२०१५: बाप्पादित्य बंदोपाध्याय — भारतीय दिग्दर्शक आणि कवी
-
२००९: सुनीता देशपांडे — लेखिका व स्वातंत्र्यसैनिक
-
२००६: पॉली उम्रीगर — भारतीय क्रिकेटर आणि मॅनेजर
-
२०००: सी. सुब्रम्हण्यम — गांधीवादी नेते, केंद्रीय मंत्री व महाराष्ट्राचे राज्यपाल
-
१९९८: पं. जितेंद्र अभिषेकी — शास्त्रीय गायक व संगीताचे अभ्यासक
-
१९८१: विल डुरांट — अमेरिकन इतिहासकार व तत्त्वज्ञ
-
१९८०: स्टीव्ह मॅकक्वीन — हॉलिवूड अभिनेते
-
१९७८: जीवराज नारायण मेहता — भारतीय डॉक्टर आणि राजकारणी
-
१९६३: यशवंत गोपाळ जोशी — मराठी लघुकथाकार व प्रसाद मासिकाचे संपादक
-
१९४७: के. नतेसा अय्यर — भारतीय-श्रीलंकेचे पत्रकार आणि राजकारणी
-
१९२३: अश्विनीकुमार दत्ता — भारतीय शिक्षक
-
१९०५: केशवसुत — आधुनिक मराठी काव्याचे प्रवर्तक
-
१८६२: बहादूरशहा जफर — शेवटचा मुघल बादशहा
-
१५६२: मालदेव राठोड — मारवाडचे राव