सुविचार — नदी वाहून गेल्यावर पाय न भिजवतापलीकडे जाऊ या मूर्खपणाच्या आशेवर थांबून न वस्ता परत उडी मारून प्रवाह तोडून पलीकडे चला (लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
सुविचार — नदी वाहून गेल्यावर पाय न भिजवतापलीकडे जाऊ या मूर्खपणाच्या आशेवर थांबून न वस्ता परत उडी मारून प्रवाह तोडून पलीकडे चला (लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
१८७९:— वासुदेव बळवंत फडके यांना जन्मठेप (काळ्यापाण्याची) शिक्षा ठोठवण्यात आली.
१८७५:— सुजलाम् सुफलाम्, मलयज शीतलाम्, साश्यशामलाम्, मातरम् वंदे...! वंदे मातरम् असे भारतमातेचे वर्णन करणारे गीत बंकिमचंद्र यादावचंद्र चटर्जी यांनी लिहिले.
जन्म
१९५४:कमल हासन— भारतीय तामिळ अभिनेते, निर्माते आणि राजकारणी — पद्म भूषण, पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
१८८८:सर चंद्रशेखर वेंकट रमण— भारतीय भौतिकशास्त्रज्ञ — नोबेल पुरस्कार
(निधन: २१ नोव्हेंबर १९७०
)
१८८४:पांडुरंग सदाशिव खानखोजे— क्रांतिकारक, कृषितज्ज्ञ
(निधन: २२ जानेवारी १९६७
)
निधन
२०२२:सर रॉजर भटनागर— भारतीय-न्यूझीलंडचे उद्योजक, न्यूझीलंडमध्ये नाइट पदवी मिळवणारे पहिले भारतीय वंशाचे व्यक्ती
(जन्म: २६ ऑक्टोबर १९४२
)
२००६:पॉली उम्रीगर— भारतीय क्रिकेटर आणि मॅनेजर
(जन्म: २८ मार्च १९२६
)
१९०५:केशवसुत— आधुनिक मराठी काव्याचे प्रवर्तक
(जन्म: ७ ऑक्टोबर १८६६
)