सुविचार — दृष्ट विचारांचा थारा शोधण्यासाठी फारसे काहीच करावे लागत नाही त्यांना फक्त काही न करणारी चांगले माणसे हवी असतात (लेखक: एडमंड वर्क)
घटना - ७ ऑगस्ट १९४२ — दुसरे महायुद्ध प्रशांत महासागरातील ग्वाडेल कॅनाल येथे अमेरिकन सैन्य उतरले व दुसऱ्याया महायुद्धातील एक भीषण लढाई खेळली गेली. या घटनेतुनच जपानच्या माघारीस सुरुवात झाली.
निधन - ७ ऑगस्ट १९४१ — रबिन्द्रनाथ टागोर — भारतीय कवी, लेखक आणि तत्त्वज्ञ, साहित्याच्या क्षेत्रात जागतिक कीर्ती मिळवणारे पहिले आशियाई नोबेलविजेते
— नोबेल पुरस्कार, नाइटहूड (जन्म: ७ मे १८६१)
जन्म - ७ ऑगस्ट १९२५ — एम. एस. स्वामीनाथन — भारतीय कृषी शास्त्रज्ञ, भारतातील हरितक्रांतीचे जनक आणि अन्नसुरक्षेचे समर्थक
— भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री, रॅमन मॅगसेसे पुरस्कार (निधन: २८ सप्टेंबर २०२३)
सुविचार — दुःख सोचूनच माणसाला सर्व मिळत असतं (लेखक: रवींद्रनाथ टागोर)
सुविचार — दृष्ट विचारांचा थारा शोधण्यासाठी फारसे काहीच करावे लागत नाही त्यांना फक्त काही न करणारी चांगले माणसे हवी असतात (लेखक: एडमंड वर्क)
घटना - ७ ऑगस्ट १९४२ — दुसरे महायुद्ध प्रशांत महासागरातील ग्वाडेल कॅनाल येथे अमेरिकन सैन्य उतरले व दुसऱ्याया महायुद्धातील एक भीषण लढाई खेळली गेली. या घटनेतुनच जपानच्या माघारीस सुरुवात झाली.
निधन - ७ ऑगस्ट १९४१ — रबिन्द्रनाथ टागोर — भारतीय कवी, लेखक आणि तत्त्वज्ञ, साहित्याच्या क्षेत्रात जागतिक कीर्ती मिळवणारे पहिले आशियाई नोबेलविजेते
— नोबेल पुरस्कार, नाइटहूड (जन्म: ७ मे १८६१)
जन्म - ७ ऑगस्ट १९२५ — एम. एस. स्वामीनाथन — भारतीय कृषी शास्त्रज्ञ, भारतातील हरितक्रांतीचे जनक आणि अन्नसुरक्षेचे समर्थक
— भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री, रॅमन मॅगसेसे पुरस्कार (निधन: २८ सप्टेंबर २०२३)
सुविचार — दुःख सोचूनच माणसाला सर्व मिळत असतं (लेखक: रवींद्रनाथ टागोर)