ठळक गोष्टी
  • सुविचार — दृष्ट विचारांचा थारा शोधण्यासाठी फारसे काहीच करावे लागत नाही त्यांना फक्त काही न करणारी चांगले माणसे हवी असतात (लेखक: एडमंड वर्क)
  • घटना - ७ ऑगस्ट १९४२ — दुसरे महायुद्ध प्रशांत महासागरातील ग्वाडेल कॅनाल येथे अमेरिकन सैन्य उतरले व दुसऱ्याया महायुद्धातील एक भीषण लढाई खेळली गेली. या घटनेतुनच जपानच्या माघारीस सुरुवात झाली.
  • निधन - ७ ऑगस्ट १९४१ — रबिन्द्रनाथ टागोर — भारतीय कवी, लेखक आणि तत्त्वज्ञ, साहित्याच्या क्षेत्रात जागतिक कीर्ती मिळवणारे पहिले आशियाई नोबेलविजेते — नोबेल पुरस्कार, नाइटहूड (जन्म: ७ मे १८६१)
  • सुविचार — समता हाच आजच्या युगाचा जन्म आहे याची जाणीव सर्वांनी ठेवली पाहिजे (लेखक: विनोबा भावेजन्म: ११ सप्टेंबर १८९५ | निधन: १५ नोव्हेंबर १९८२)
  • जन्म - ७ ऑगस्ट १९२५ — एम. एस. स्वामीनाथन — भारतीय कृषी शास्त्रज्ञ, भारतातील हरितक्रांतीचे जनक आणि अन्नसुरक्षेचे समर्थक — भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री, रॅमन मॅगसेसे पुरस्कार (निधन: २८ सप्टेंबर २०२३)
  • सुविचार — दुःख सोचूनच माणसाला सर्व मिळत असतं (लेखक: रवींद्रनाथ टागोर)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

६ नोव्हेंबर

घटना

  • १९५४: मुंबई वीज मंडळ
  • १८६०: अब्राहम लिंकन

जन्म

  • १९१५: दिनकर द. पाटील (निधन: २१ मार्च २००५ )
  • १८८०: योशूसुका अकावा (निधन: १३ फेब्रुवारी १९६७ )
  • १८३९: भगवादास इंद्रजी

निधन

  • २००२: वसंत कृष्ण वैद्य