घटना - ३० जुलै २००० — कोणत्याही प्रवासी वाहनातून एखादा प्रवासी अपघाताने खाली पडून त्याचा मृत्यू झाल्यास त्याबद्दल त्या वाहनचालकाला जबाबदार धरता येणार नाही, असा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल.
घटना - ३० जुलै २००१ — राजेंद्रसिंह — जलतज्ज्ञ, यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
सुविचार — एखादे काम करायला तुम्ही सक्षम आहात किंवा एखाद्या कामासाठी तुम्ही लायक आहात यापैकी तुम्हाला काहीही वाटले तरी तुम्ही अगदी बरोबर आहात तुम्ही स… (लेखक: हेन्री फोर्ड — जन्म: ३० जुलै १८६३ | निधन: ७ एप्रिल १९४७)
घटना - ३० जुलै २०१४ — पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर दरड कोसळून ५० लोकांचे निधन.
सुविचार — आज्ञाधारकाशिवाय स्वतंत्रता म्हणजे गोंधळ तर स्वतंत्रते शिवाय आज्ञाधारकपणा म्हणजे गुलामगिरी (लेखक: विल्यम पेन — निधन: ३० जुलै १७१८)
घटना - ३० जुलै २००० — कोणत्याही प्रवासी वाहनातून एखादा प्रवासी अपघाताने खाली पडून त्याचा मृत्यू झाल्यास त्याबद्दल त्या वाहनचालकाला जबाबदार धरता येणार नाही, असा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल.
घटना - ३० जुलै २००१ — राजेंद्रसिंह — जलतज्ज्ञ, यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
सुविचार — एखादे काम करायला तुम्ही सक्षम आहात किंवा एखाद्या कामासाठी तुम्ही लायक आहात यापैकी तुम्हाला काहीही वाटले तरी तुम्ही अगदी बरोबर आहात तुम्ही स… (लेखक: हेन्री फोर्ड — जन्म: ३० जुलै १८६३ | निधन: ७ एप्रिल १९४७)
घटना - ३० जुलै २०१४ — पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर दरड कोसळून ५० लोकांचे निधन.
सुविचार — आज्ञाधारकाशिवाय स्वतंत्रता म्हणजे गोंधळ तर स्वतंत्रते शिवाय आज्ञाधारकपणा म्हणजे गुलामगिरी (लेखक: विल्यम पेन — निधन: ३० जुलै १७१८)
२०१२:— बराक ओबामा आणि जो बिडेन यांची दुसऱ्यांदा अनुक्रमे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली.
२००१:— संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे (DRDO) महासंचालक डॉ. वासुदेव अत्रे यांना प्रतिष्ठेचा वाय. नायडुम्मा स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.
१९९९:— विकसनशील देशांना जैवतंत्रज्ञानाचा लाभ उपलब्ध करुन दिल्याबद्दल भारताचे वैज्ञानिक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना युनेस्को गांधी सुवर्णपदक जाहीर.
१९९६:— अर्जेंटिनाचे गांधी म्हणून ओळखले जाणारे प्रा. अडोल्फो डी. ओबिए्ता यांना पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या हस्ते जमनालाल बजाज आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान.
१९५४:मुंबई वीज मंडळ— मुंबई राज्यात मुंबई वीज मंडळ या दिवशी स्थापन करण्यात आले.
१९१३:— दक्षिण आफ्रिकेत भारतीय वंशाच्या खाणकामगारांच्या मोर्चाचे नेतृत्त्व केल्याबद्दल महात्मा गांधींना अटक करण्यात आली.
१९१२:— भारत या पत्राचा पहिला अंक प्रसिद्ध झाला.
१८८८:— महात्मा गांधींनी कायद्याच्या अभ्यासासाठी लंडन येथे प्रवेश घेतला.
१८६०:अब्राहम लिंकन— अमेरिकेचे १६ वे अध्यक्ष म्हणून निवडून आले.