जन्म - ७ ऑगस्ट १९२५ — एम. एस. स्वामीनाथन — भारतीय कृषी शास्त्रज्ञ, भारतातील हरितक्रांतीचे जनक आणि अन्नसुरक्षेचे समर्थक
— भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री, रॅमन मॅगसेसे पुरस्कार (निधन: २८ सप्टेंबर २०२३)
निधन - ७ ऑगस्ट १९४१ — रबिन्द्रनाथ टागोर — भारतीय कवी, लेखक आणि तत्त्वज्ञ, साहित्याच्या क्षेत्रात जागतिक कीर्ती मिळवणारे पहिले आशियाई नोबेलविजेते
— नोबेल पुरस्कार, नाइटहूड (जन्म: ७ मे १८६१)
सुविचार — दुखी माणसाला मदत करण्यासाठी पुढे केलेला एक हात प्रार्थना साठी जोडलेल्या दोन्ही हातांपेक्षा अधिक उपयुक्त आहे (लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
घटना - ७ ऑगस्ट १९४२ — दुसरे महायुद्ध प्रशांत महासागरातील ग्वाडेल कॅनाल येथे अमेरिकन सैन्य उतरले व दुसऱ्याया महायुद्धातील एक भीषण लढाई खेळली गेली. या घटनेतुनच जपानच्या माघारीस सुरुवात झाली.
सुविचार — जे लोक उदंड आत्मविश्वास शौर्य आणि चिकाटी यांच्या जोरावर नेते झाले अशा लोकांनीच जगाचा इतिहास घडला आहे (लेखक: महात्मा गांधी)
जन्म - ७ ऑगस्ट १९२५ — एम. एस. स्वामीनाथन — भारतीय कृषी शास्त्रज्ञ, भारतातील हरितक्रांतीचे जनक आणि अन्नसुरक्षेचे समर्थक
— भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री, रॅमन मॅगसेसे पुरस्कार (निधन: २८ सप्टेंबर २०२३)
निधन - ७ ऑगस्ट १९४१ — रबिन्द्रनाथ टागोर — भारतीय कवी, लेखक आणि तत्त्वज्ञ, साहित्याच्या क्षेत्रात जागतिक कीर्ती मिळवणारे पहिले आशियाई नोबेलविजेते
— नोबेल पुरस्कार, नाइटहूड (जन्म: ७ मे १८६१)
सुविचार — दुखी माणसाला मदत करण्यासाठी पुढे केलेला एक हात प्रार्थना साठी जोडलेल्या दोन्ही हातांपेक्षा अधिक उपयुक्त आहे (लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
घटना - ७ ऑगस्ट १९४२ — दुसरे महायुद्ध प्रशांत महासागरातील ग्वाडेल कॅनाल येथे अमेरिकन सैन्य उतरले व दुसऱ्याया महायुद्धातील एक भीषण लढाई खेळली गेली. या घटनेतुनच जपानच्या माघारीस सुरुवात झाली.
सुविचार — जे लोक उदंड आत्मविश्वास शौर्य आणि चिकाटी यांच्या जोरावर नेते झाले अशा लोकांनीच जगाचा इतिहास घडला आहे (लेखक: महात्मा गांधी)
२०१५:— पाच दशकांनंतर अमेरिका आणि क्युबा यांच्यामध्ये राजनयिक संबंध पुन्हा सुरू झाले.
२०००:दिलीपकुमार— यांना राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार जाहीर.
१९७६:व्हायकिंग-१— हे मानवरहित अंतराळयान पहिल्यांदाच मंगळ ग्रहावर उतरले.
१९६९:नील आर्मस्ट्राँग— हे चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिले व्यक्ती बनले.
१९५२:ऑलिम्पिक— हेलसिंकी, फिनलंड येथे १५व्या ऑलिम्पिक स्पर्धेची सुरूवात झाली.
१९४४:दुसरे महायुद्ध— क्लाऊस व्हॉन स्टाऊफेनबर्गने केलेल्या प्राणघातक हल्ल्यातुन ऍडॉल्फ हिटलर यांचा जीव वाचला.
१९२६:— मेथॉडिस्ट चर्चने स्त्रियांना धर्मगुरू होण्याची परवानगी दिली.
१९०८:बँक ऑफ बडोदा— सुरवात.
१९०३:फोर्ड मोटर कंपनी— पहिली मोटारगाडी बनवली.
१८७१:कॅनडा— देशात ब्रिटिश कोलंबिया हा प्रांत विलीन झाला.
१८२८:— मुंबापूर वर्तमान हे मराठी वृत्तपत्र मुंबईत सुरू झाले.
१८०७:— निकेफोरे नीएपस यांना जगातील पहिल्या इंजिनसाठी पेटंट दिले गेले.
१४०२:— तैमूरलंगने तुर्कस्तानमधील अंकारा शहर जिंकले.
जन्म
१९२१:पंडित सामताप्रसाद— ज्यांनी तबला वादनाला लोकप्रियता मिळवून दिली असे भारतीय तबलावादक आणि बनारस घराण्याचे दिग्गज कलाकार — पद्मभूषण, पद्मश्री, संगीत नाटक अकादमी पुरस्कार
(निधन: ३१ मे १९९४
)