ठळक गोष्टी
  • जन्म - ७ ऑगस्ट १९२५ — एम. एस. स्वामीनाथन — भारतीय कृषी शास्त्रज्ञ, भारतातील हरितक्रांतीचे जनक आणि अन्नसुरक्षेचे समर्थक — भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री, रॅमन मॅगसेसे पुरस्कार (निधन: २८ सप्टेंबर २०२३)
  • निधन - ७ ऑगस्ट १९४१ — रबिन्द्रनाथ टागोर — भारतीय कवी, लेखक आणि तत्त्वज्ञ, साहित्याच्या क्षेत्रात जागतिक कीर्ती मिळवणारे पहिले आशियाई नोबेलविजेते — नोबेल पुरस्कार, नाइटहूड (जन्म: ७ मे १८६१)
  • सुविचार — दुखी माणसाला मदत करण्यासाठी पुढे केलेला एक हात प्रार्थना साठी जोडलेल्या दोन्ही हातांपेक्षा अधिक उपयुक्त आहे (लेखक: स्वामी विवेकानंदजन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
  • सुविचार — आईच्या डोळ्यातील रागाच्या पाठीमागे वात्सल्याचे सागर उचंबळ्यात असतात (लेखक: विनोबा भावेजन्म: ११ सप्टेंबर १८९५ | निधन: १५ नोव्हेंबर १९८२)
  • घटना - ७ ऑगस्ट १९४२ — दुसरे महायुद्ध प्रशांत महासागरातील ग्वाडेल कॅनाल येथे अमेरिकन सैन्य उतरले व दुसऱ्याया महायुद्धातील एक भीषण लढाई खेळली गेली. या घटनेतुनच जपानच्या माघारीस सुरुवात झाली.
  • सुविचार — जे लोक उदंड आत्मविश्वास शौर्य आणि चिकाटी यांच्या जोरावर नेते झाले अशा लोकांनीच जगाचा इतिहास घडला आहे (लेखक: महात्मा गांधी)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

२० जुलै

घटना

  • २०१५:
  • २०००: दिलीपकुमार
  • १९७६: व्हायकिंग-१
  • १९६९: नील आर्मस्ट्राँग
  • १९५२: ऑलिम्पिक
  • १९४४: दुसरे महायुद्ध
  • १९२६:
  • १९०८: बँक ऑफ बडोदा
  • १९०३: फोर्ड मोटर कंपनी
  • १८७१: कॅनडा
  • १८२८:
  • १८०७:
  • १४०२:

जन्म

  • १९२१: पंडित सामताप्रसाद (निधन: ३१ मे १९९४ )

निधन